रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

नालासोपाऱ्याला भेट - बुद्धाची



भगवान बुद्धाची नालासोपाऱ्याला भेट


गवान बुद्धाचे जन्म स्थान म्हणून सोपारा हे इतर अनेक ठिकाणा इतकेच बौद्ध वाड्मयामध्ये पुज्य मानले गेले आहे. भगवान बुद्ध हे त्याच्या एका पर्वजन्मी बोधीसाय्वा सुप्पारक होते. असे बौद्ध धर्मीय धर्माग्रंधकरांचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणाहून विजय (ख्रि.पु.५४०) श्रीलंकेला (सिमोंमध्ये) गेला ते हेच ठिकाण होय. याच ठिकाणाला 'महावान्सोत सोपारक पत्त्सम' असे संबोधिले जाते.

सोपारा येथील प्रमुख व्यापारयामध्ये उदयास आलेल्या पूर्ण नावाच्या दासिपुत्राच्या विनंती वरून भगवान बुध सोपर्यास आले व त्यांनीच बुद्धाच्या नावाने तेथे विहाराची  स्तपणा केली. असेही सांगण्यात येते कि, सोपरयाच्या आसपास भगवान बुद्धाचे मुसालक टेकडीवर राहत असलेल्या एक ब्रह महार्शीला बौध धर्माची धिक्षा दिली. या पाचशे  विधवांना आपल्या नखाचा व केसाचा काही भाग दिला, त्यावर जो स्तूप उभारला आहे त्याला विधवांचा स्तूप असे म्हणतात. सोपारा येथेच भगवान बुधाने समुद्रावर राहत असलेल्या व सोपाऱ्याला तरही भगवान करून सोडणाऱ्या कृष्ण व गौतम या २ प्रभाल राजाचे धर्म परिवर्तन केले. या कृश नावाच्या नाग राजवरूनच सोपाऱ्याला आग्नेयाकडे १५ मैलावर असलेल्या सुप्रसिद्ध बौद्ध गुफ्हा ज्यावर आहेत, अशा टेकडीला , कान्हेरी किंवा कृष्णगिरी टेकती असे नवे पडली असावे.

सोपारा येथील व्यापार्यांनी बौधविहाराची स्थापना केली आणि जेव्हा पुर्णाने भगवान बुद्धांना त्याच्या समक्ष बौधविहार स्थापन करण्यासाटी पाचारण केले तेव्हा भगवान तिकडे हवेतून उद्धन केले अशी दंथ कथा आहे.

एम. एस. अड्डवोर्द यांनी 'आपल्या राईट ऑफ बॉम्बेय' या पुस्तकामध्ये असे प्रतीपादन  केले आहे कि, पुराणातील एका दंत कथेत नागाचा उल्लेख आढळतो. असेही सांगण्यात येते कि, भगवान बुद्धाना सोपारा येथे असतानाच कृष्ण व गौतम या नाग राजाच्या चित्तर्रारक हल्ल्याची जाणीव झालेली होती. म्हणून ते राजे जेव्हा समुद्र मागे ५०० नाग लोकांनीसी आले तेव्हा ते जर सोपारा शहरात घुसले तर त्या शहराचा संपूर्ण विध्वश करतील, हे पक्के समजल्यावर भगवान बुद्ध त्यांना भेटण्यासाठी सामोरे गेले आणि त्याचे मत परिवर्तन पुरणाच्या आख्यायिकेमध्ये सोपराचे पुढील वर्णन आहे. सोपारा हि राजधानी असून ते हजार राहावाश्यानी बसविलेले शहर होते. त्याला १८ दरवाजे असून तेथील बौधविहार चंदनाच्या लाकडावरून कोरीव कामामुळे सुशोभित होता. या विहाराचे क्षेत्र १००० चौरस यार्ड्स होते. तेथील इमारती व मनोरे यांची उंची ५०० फित्पर्यंत होती सोन्याचे नाणे प्रचारात असून तेथील सगळ्या व्यापाऱ्या जवळ अगणित संपत्ती होती  देशातील लोकाचे वैदिक धर्म होता. ऋषीसाठी मठ असून त्या मठात सुख समाधाने राहत होते.


पूर्णाबदलची अशीही आख्यायिका सांगतात कि, तो बनारसच्या व्यापाऱ्याबरोबर करीत जलप्रवास करीत असता त्याला भगवान बुद्धाचा पवित्र वाचन एकू आले. ते पूर्णच्या  हृदयाला इतके भिटले कि, तो आपला व्यापार सोडून भगवान बुद्धाकडे आला अनित्याच्या  सांगण्यावरून भिक्षु बनून परत कोकणात आला. हिंडता हिंडता त्याला एकेदिवासी हरणावर नेम धरलेला शिकारी दिसला, त्या शिकार्याने भिक्षु वेशातील पुरणाला बघून त्याच्यावर धनुक्ष रोखला. पुर्णाने त्याच्यासमोर निभिर्स्तपाने आपली कचाटी उघडी केली. त्याची हि निर्भयता पाहून त्यास जीवदान दिले. तेव्हापासून पूर्णा प्रसिद्धीत आला. बौद्ध धर्माचीही स्थापना झाली. सोपारा येथील व्यापार्यांनी बौधविहार बांधले व भगवान बुद्धाना पुर्णाने सोपाऱ्याला भेट देण्यासाठी नियंत्रण दिले.

ती हकीगत अशी आहे कि, पूर्णा हा सोपारा या समृद्ध व्यापारी केंद्रातील प्रमुख व्यापारी  होता, त्याने एकदा बनारस जवळील सर्वसाठी वरून येणाऱ्या व्यापार्याच्या तोंडून भगवान बुद्धांची स्त्रोत्रे किंवा शोल्का एकले. त्याचा त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला कि तो सोपारा सोडून श्रावास्तीत भगवान बुद्ध राहत होते तेथे येउन राहिला. भगवान बुद्धांनी त्याला साम्म्नाने वागवून आपला शिक्श बनविले. लवकरच तो भगवान बुद्धाच्या अनुयायांमध्ये मोठ्या पाठास चढला. स्वीकारलेल्या धर्मावरील श्राद्ध प्रकट करण्यासाठी स्रोनापारांत म्हणजे कोकण किंवा सोपारा येथे धर्माचे तत्वज्ञान संग्न्यासती त्याने भगवान बुद्धाकडे अनुज्ञा मागितली. भगवान बुद्धांनी तेथील लोक निर्भय व क्रूर आहेत, हे वारंवार सांगितले. पण पूर्णच्या आग्रहावरून व शांततेने परिवर्तन घडून अनिल असे वाचन दिल्यावर भगवंतानी त्याला अनुज्ञा दिली.

पूर्णच्या निर्भायतेमुळे आप्रांत येथील जंगली लोकनि: शत्र झाले. कित्याकांनी धिक्षा घेतली. विहारांची स्थापना झाली. त्यानंतर त्यानंतर लवकरच जहाजाला अपघात झाला असता श्रावास्तीत असलेल्या त्याच्या भावाने व काही व्यापार्यांनी त्याला मदतीस बोलाविले व त्याने ती दिली. सोपाऱ्याला परत आल्यानंतर त्या जहाजामधून आणलेल्या चंदनाच्या लक्दानीच बौधविहारांची उभारणी केली  व भगवान बुद्ध कडून त्याचे उद्घाटन केले.  इ.स.पु. २४६ च्या सुमारास स्रमाट अशोकाने बौद्ध धर्माचा सर्व भारतभर प्रचार करण्याचे ठरविले त्यासाठी त्याने योन आणि यवन नावाच्या धर्म रक्षीतला आप्रांत किंवा कोकण म्हणजे सोपारा येथे पदाविले. त्याने अनेकांना धिक्षा दिली.



अपरांत म्हणजे  - नालासोपारा पूर्वी नालासोपाऱ्याला अपरांत म्हटले जाई.








संपादक - यतिन जाधव.
http://www.facebook.com/uatinjadhav789456123    

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

बौद्ध धम्मदीक्षा येशू ख्रिस्ताची



येशू ख्रिस्ताची बौद्ध धम्मदीक्षा 




        येशू ख्रिस्त हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक म्हणून अखिल विश्वाला माहित  आहे. त्यांनी जगाला दिलेली शिकवण हाच त्याचा ख्रिस्त धर्म आहे.  त्याच्या शिकवणीचे सार त्याच्या दहा आज्ञामध्ये आहे. त्या दहा "येशु ख्रिस्त मासिहाच्या (प्रेषितांच्या) दहा आज्ञा" म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या दहा आज्ञा आणि दहा शिलांचा (दश शील) याच्यात साम्य आहे. हे साम्य केवळ योगायोगाने आलेले नाही तर येशु ख्रिस्त यांनी बौध धम्माच्या केलेल्या स्वीकारांचे ते द्योतक आहे.


                 येशु ख्रिस्त यांनी ख्रिस्ती धर्म स्थापन केला असताना त्याच्या बौध धाम्माशी संबंध काय असा प्रश्न कोणाच्याही मनात सहज उपत्तना होऊ सक्तो. त्याच प्रश्नाची उलक या लेखात करण्यात आली आहे.

                 येशु ख्रिस्त यांचे जीवनचरित्र जगभर अभ्यासले गेले आहे. येशु  ख्रिस्ताच्या  जीवन्चारीत्रात त्याच्या आयुष्यातील १६ वर्षाचा कालखंड गायब आहे. तो कालखंड येशु ख्रीस्थाची अज्ञात वर्ष म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. त्या अज्ञात कालखंडात येशु ख्रिस्त कोडे होते यांची माहिती अलीकडच्या काळात जगासमोर आली आहे. ती माहिती जाणून घेतली कि आपली खात्री पडू शकेल कि येशु ख्रिस्त यांनी भारतात येउन बौध धम्म स्वीकारला होता.


                  येशु ख्रिस्त यांचा जन्म जेसुसालेम मध्ये झाला होता. त्या काळात जेरुसलेम मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी मुलाचा विवाह लावून दिला शत आहे. येशु ख्रिस्त १३ वर्ष वयाचे झाले असता त्याचाही विवाहाची बोलणी सुरु झाली. त्या सुमारास त्यांनी जेरुसलेम सोडले. वयाच्या १३ व्या वर्षापासून ते २९ व्या वर्षापर्यतचा कालखंड त्याची अज्ञात वर्ष ठरली आहेत. त्या अज्ञात वर्षात ते कुडे होते तर भारतात होते.


                  १३ वर्षाचे येशु ख्रिस्ताचा आपला विवाह ठरत असल्याचे पाहून जेसुसालेम मधून बाहेर पडले तेथील व्यापार्यासोबत ते सिंध प्रदेशात आले. तेथे त्यांनी वर्षभर बौध धम्माचा अभ्यास केला. त्या काळात बौध धम्माचा संपूर्ण आशिया खंडात बौध धम्माचा प्रचार झालेला होता  या ठिकाणी आपण हे लक्षात घ्यायला हवे कि बौद्ध धम्माचा ५०० वर्षानंतर येशु ख्रीस्थ्चा जन्म झाला आहे. येशु ख्रिस्तानी बौध धम्माचे अध्ययन सुरु केले तेव्हा बौद्ध धर्म ५०० वर्ष जुना होता.




                  सिंध प्रांतात येशु ख्रिस्त हे वर्षभर राहून त्यांनी बौद्ध धम्माचे अध्ययन केल्यानंतर वयाच्या १४ व्या वर्षी ते सिंध प्रांताच्या पुढच्या भारतात गंगेच्या खोऱ्यातील प्रदेशात आले. बनारस आणि राजगृह या नगरात राहून येशु ख्रीस्तानी बौद्ध धम्माचा तसेच इतर पंथाचे तौलगींक अभ्यास केला.


बौद्ध भिक्षु समवेत येशु ख्रिस्त

                  या प्रदेशात वैश आणि शुद्र या लोकसमूहाशी ते प्रेमाने सौजन्याने राहिले. जातीची उतरंड त्यांनी पहिली. बौद्ध धम्माच्या अध्ययनाने आत्मसात झालेल्या आदर्श जीवन ज्ञानाने ते लोकांना उपदेश करीत असत तेथील जातीपातीच्या हीन प्रथेबाबद हि ते लोकांचे प्रबोधन करीत असत. राजगृह येथे ६ वर्ष येशु ख्रिस्त यांनी वास्तव केले. त्यानंतर ते बुद्ध जन्म भूमी लुम्बिनी येथे गेले. नेपाळच्या डोंगरांगा, गंगेचे खोरे तसेच हिमालय पर्वतात काश्मीर लखाड या सर्व प्रदेशात येशु ख्रिस्त यांनी भटकती करून बौद्ध धम्माचे अध्ययन केले. बौद्ध धम्माचे पूर्ण तत्वज्ञान पूर्ण आत्मसात केले. भारत - बुद्धभूमितच येशु ख्रीस्ताना ज्ञान प्राप्त झाले. ते काश्मीरच्या लखाड मधील हमीस मानस्तरी या भिक्सू निवासात वास्तवास होते यांची नोंध तिबेट साहित्यात आहे. तिबेट भाषेतील प्राचीन ग्रंधामध्ये येशु ख्रिस्ताचा पाश्चिमात्य देशातून २००० वर्ष पूर्वी आलेला "पाश्चिमात्य दलाई लामा" असा उल्लेख करण्यात आला आहे. लखाड मधील भिक्षु निवासात येशु ख्रिस्त राहत होते. त्याकाळी अरहन्त पथ प्राप्तः झालेले अनेक भिक्षु होते. त्याच्या सानिध्यात येशु क्रीस्थ राहिले होते. त्यांनी बौध धम्माची दीक्षा घेतली होती. बौद्ध धम्माच्या अध्ययन आणि अनुसारणाने ज्ञानप्राप्त अरहन्त पथ येशु खिस्ताना प्राप्तः झाले. वयाच्या १३ व्या वर्षी पासून २८ व्या वर्षापर्यंत सिंध प्रांथापासून पंजाब, राजगृह, लुम्बिनी, नेपाल, हिमालय, लखाड आदी प्रदेशात प्रादिंघ प्रवास असेच अध्ययन करून येशु ख्रिस्त ज्ञान प्राप्तः महापुरुष झाले. त्यानंतर येशु ख्रिस्तानी आपल्या मातृभूमीकडे जेसुसालेम मध्ये जाण्याचा निश्चय केला. भारतातून सिंध आणि पाच्श्या मार्गाने वयाच्या २९ व्या वर्षी येशु ख्रिस्त यांचे जेरुसलेम मध्ये आगमन झाले अष्ट तेथील गावकर्यांनी त्याचे उत्शुभ स्वागत केले. मानवी जीवन सुखमय करण्यासाटी जगात अहिंसा, शांती, प्रेम, मैत्री असायला हवी कुनिकुनाचा तिटकारा करू नये. अशी मौलिक शिकवण उपदेश येशु ख्रिस्त देत अशात त्याच्या उपदेशात तथागत बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील आणि दश शिलांशी साम्यता होती. त्या उपदेशाचा लोकावर मोठा परिणाम होत असे त्या मुले त्या महान संताचा उपदेश ऐकण्या साठी आजूबाजूच्या राज्यातील लोकाची गर्दी करू लागले येशु ख्रिस्ताची लोकप्रियता पाहून त्या प्रदेशातील राजकर्त्याचे पित्त खवळले. त्यांनी तत्कालीन धर्माच्या प्रमुख कडे येशु ख्रिस्ताला उभे केले. त्या धर्म प्रमुखानेही येशु ख्रिस्ताबाबत चांगलाच अभिप्राय दिला. त्यामुळे तेथील राज्यकर्ते आणखीच घाबरले येशु ख्रिस्ताच्या लोकप्रियतेचा धसका बसल्याने एका अंधाऱ्या रात्री तांनी येशु ख्रीस्ताना हिस्र जनावराच्या घनदाड जंगलात सोडले परंतु ज्ञानप्राप्त महापुरुष येशु ख्रिस्ता सुखरूप पुन्हा जेसुसालेम मध्ये पोहचले त्यानंतर मात्र तेथील राज्यकर्त्यांनी येशु ख्रिस्ताना बंदी केले. दोन चोरांना अन येशु ख्रिस्ताना क्रुसावर चाडवले. अत्यंत हाल करून खिले ठोकून त्यांना ठार करण्यात आले. क्रुसावर लटकलेल्या आवश्तेतच येशु ख्रिस्ताचे निर्वाण झाले


                             येशु ख्रिस्त तबल १५ वर्ष भारतात होते. त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केले होता. त्यांची शिकवण हि बौध धाम्मासी बहुप्रमाणात सुसंगत आहे. येशु ख्रिस्त यांची ख्रिस्ती धर्म स्थापित करण्या आधी भारतात बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता हा इतिहासात तिबेटी  बौध साहित्यात हजारो वर्ष पासून जतन करण्यात आला आहे. त्यामुळे अभ्यासकांसाठी मोठा संदभ ठेवा उपलब्ध झाला आहे.



ख्रिस्ती लोकांनी बुद्ध जयंतीत शामिल व्हा. - पोप












संपादक - यतिन जाधव.
http://www.facebook.com/uatinjadhav789456123