शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

● दि मॅनेजमेंट गुरू : चक्रवर्ती सम्राट अशोक त्यांची राज्य आणि शेतकरी विषयक धोरण

● दि मॅनेजमेंट गुरू चक्रवर्ती सम्राट अशोक त्यांची राज्य आणि शेतकरी विषयक धोरण

लेख -
रवींद्र सावंत उर्फ भिमरत्न सावंत

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

• बळी राजा : एक काल्पनिक पात्र :

बळी राजा हे नाव आज इथल्या शेतकऱ्याला दिले जाते. बळी राजा बाबत ठोस कोणतेच पुरावे नाहीत पण त्याच्या बाबत असणारी माहिती खूपच रंजक आहे शिवाय ती कहाणी एका राजाशी मेल खाणारी आहे. एकीकडे बळीला भूगोल नसताना इतिहास आहे असे म्हटले तर तो इतिहासाचा अपमान च ठरेल बळी बाबत संदर्भ सापडतात. ते फक्त आणि फक्त पुराण कथेतच बाकी कोणतेही पुरावे नाहीत. 

बळीचे राज्य कसे होते इतकेच माहिती पण व्यवस्था काय होती? याबाबत मात्र आज हि एकमत नाही. आज हि शेतकरी म्हणतो - "इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो." या वाक्यात एक गंमत आहे ती अशी कि हे वाक्य इसवी सणाच्या पूर्वी सम्राट अशोकाच्या आधी कोणी म्हटल्याचे एक हि उदाहरण नाही. कुठे लिहीत नाही को कुणाच्या मुखात नाही. 

बळी राजा खरेच होऊन गेला असेल तर तथागत बुद्धाचे वडील शुद्धोधन हें तर शेतकरी राजा होता  त्यांच्या बाबत ऐतिहासिक अस्तित्वाचे दाखले मिळतात दुसरीकडे बळी राजा हा शेतकरी राजा आहे, पण त्याचा कधी उल्लेख सापडत नाही बुद्ध इतिहासात नाही कि - बुद्ध पूर्व इतिहासात हि इतकेच काय सातवाहन काळात हि बळी बाबत पुरावे नाहीत. याचा अर्थ नेमका काय घ्यावा बळी हे पात्र इतिहासातील असेल तर तो बळी राजा दुसरा तिसरा कोणी नसून सम्राट अशोकच असू शकतो  कसे काय ते पाहण्यासाठी बळीच्या कथेचा सारांश घेऊया.

• कथा बळी राजाची :

अशा ह्या बळी राजाची कथा पुराणांमध्ये आलेली आहे. पुराणे म्हणजे गोष्टी रूप इतिहास आणि इतिहास स्वरूप गोष्टी. त्यातील खरे खोटे तपासता येणे अवघड. या कथा मौखिक परंपरेने चालत आलेल्या. कीर्तनात, चातुर्मासात, कथांत सांगितल्या जाणाऱ्या. ज्याने त्याने हव्या तशा रंगवाव्या. त्यामुळे सर्वच कथांचे वेगवेगळे पाठ मिळतात. मूळ पाठ अशी काही चीज अस्तित्वात नसतेच. त्यामुळे असे आणि असेच घडले असे कुणी पुराणांतील गोष्टीं बद्दल ठासून सांगू लागला तर तो मनुष्य अज्ञानी किंवा वाह्यात आहे असे पक्के समजावे. अशा लोकांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढल्याने हे शब्द वापरले. 

बळी राजाची गोष्ट वापरून ब्राह्मण द्वेष पसरविण्याऱ्यांचा हेतू काय असू शकतो याचा विचार करण्यास हरकत नाही. बळी राजा हा अत्यंत पराक्रमी होता हे त्याचे पहिले वैशिष्ट्य होते. त्याने शंभर अश्वमेध यज्ञ केले. अश्वमेघ यज्ञ म्हणजे सरळ सरळ लढाईचे आव्हान. त्यात तो जिंकत चालला. इतका की शंभराव्या यज्ञाची यशस्विता म्हणजे स्वर्गाचे राज्यही त्याला मिळणे. इंद्राने आता गादी सोडायची वेळ आली तेव्हा देव विष्णुकडे गेले व काही उपाय काढण्याची विनंती केली. सरळ लढाई शक्य नसल्याने विष्णुने बटु वामनाचे रूप घेतले व तो यज्ञ स्थानी गेला आणि त्याने दान मागितले.

दानशूरपणा हा बळी राजाचा मोठा गुण होता. त्याने जे मागाल ते देईन असे म्हटले. वामनाने तीन पावले भूमी मागितली. बळी राजाने होय म्हटले. वामनाने पहिल्या पावलाने स्वर्ग व दुसऱ्या पावलाने पृथ्वी व्यापली. तिसरे पाऊल ठेवायला जागाच उरली नाही. तेव्हा बळी राजाने आपल्या डोक्यावर पाय ठेवायला सांगितला. वामनाने त्याप्रमाणे करून बळीला पाताळात गाडला. अशा दानाने संतुष्ट झालेल्या वामनाने मग बळी राजाला वर मागण्यास सांगितले. बळी राजाने वामनाचा कायमचा सहवास मागितला. तेव्हा पाताळाचा राजा झालेल्या बळी राजाचा द्वारपाल म्हणून आजन्म त्याच्या नजरे समोर राहण्याचे वामनाने मान्य केले. तसेच दिवाळीचा आजचा दिवस त्याच्या नावाने ओळखला जाईल असा वर ही दिला. या कथेचा असा अर्थ लावला की हा लढा शोषक आणि शोषित यांच्यातील अाहे व त्यात जो शेतकऱ्यांचा कैवारी असा गुणी बळी राजा होता त्याला ब्राह्मणांनी कपटाने देशोधडीला लावला, शेतकऱ्यांचे राज्य बळकावले. 

काही जण याचा अर्थ ब्राह्मण वामनाने शेतकरी बळीचा खून केला येथवर नेऊन ठेवतात. बळी राजाची गोष्ट फार जुनी आहे. त्या काळी वर्ण व्यवस्था प्रचलित होती. तो मोडून काढणारा असा बळीचा उल्लेख कुठे ही नाही. त्या काळी सामान्यपणे क्षत्रियाचे राज्य असे. ब्राह्मणाचे असल्यास तसा उल्लेख असतो. जसा रावण हा ब्राह्मण असून ही राजा होता. हे वेगळे म्हणून सांगावे लागते. दशरथ क्षत्रिय होता, हे सांगावे लागत नाही. 

तात्पर्य :
बळी हा एक क्षत्रिय राजा होता. बळी राजा यज्ञ करीत असे. वामन दान मागायला यज्ञ स्थळी गेला होता. थोडक्यात बळी राजा यज्ञ संस्थेचा पाईक होता. यज्ञ करण्यासाठी ब्राह्मण लागतात. ते पुरोहित म्हणून यज मानाच्या नावे यज्ञ करतात. बळी राजाचे शंभर यज्ञ झाले म्हणजे ब्राह्मण व बळी राजा यांचे चांगलेच सख्य होते. बळी राजाने सर्व पृथ्वी आपल्या अंमला खाली आणली होती. याचा अर्थ त्याची ताकद विलक्षण होती व ती इतर साऱ्या राजांनी मान्य करून त्याचे मांडलिकत्व तरी स्वीकारले किंवा पराभव तरी स्वीकारला. प्रत्यक्षात दोन्ही गोष्टी घडल्या असणार परंतु त्याचा तपशील उपलब्ध नाही व असला तरी फार महत्त्वाचा नाही. ज्यावेळी अशा गोष्टी म्हणजे आपले राज्य दुसऱ्याला देणे. त्यावेळी दहशत, भीती, रक्तपात ह्या गोष्टी अटळ असतात. कुणी ही आपली गोष्ट हौसेने वा विनाकारण दुसऱ्याच्या हाती देत नाही व दास्य पत्करत नाही. 

• दुसरी बाजू :

बळी राजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. आज ही शेतकऱ्याला बळी राजा असे म्हंटले जाते. ग्रामीण भागात दर दिवाळी दसऱ्याला आमच्या माता बहिणी “इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो!” असे म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात. चार हजार वर्षापूर्वी बळी राजाचं राज्य संपूर्ण आशिया खंडात होते. परकीय आक्रमक असलेल्या आर्य - वामन याने बळी राजाशी युद्ध पुकारले. या युद्धात आमचे जे शूर सरदार हुतात्मे झालेत ते आमचे पूर्वज होते. हे युद्ध भाद्रपद महिन्यात झाले म्हणून भाद्रपद महिन्याच्या पित्तर पाटामध्ये श्राद्ध घालून श्रद्धांजली वाहिली जाते. शेणाचा भाल देव बसवतात. 

१५ दिवस सुतक पळून बळी राजाच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. भालदेव म्हणजे बळी राजा. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मार्तंड हे बळी राजाच्या मंत्रि मंडळातील हुशार व कार्यक्षम मंत्री होत. बळी राजाचे राज्य नऊ खंडी होते. आजच्या अफगाणिस्तानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत बळी राजाचे साम्राज्य पसरलेले होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा म्हंटले जात असे. आज जसे भारतात अनेक राज्य आहेत व प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हंटले जाते, त्याच प्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा होय. 

प्रत्येक खंडात छोटे छोटे सुभे असायचे. अनेक सुभ्यांचे मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख तो महासुभेदार म्हणजेच म्हसोबा होय. त्याच प्रमाणे सुभ्याचा प्रमुख जोतिबा, मल्हार व मार्तंड हे सुरक्षा अधिकारी होत. आज केवळ बळी राजाचीच पूजा होते, असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांची ही पूजा होते. यावरून बळीचे राज्य प्रजेला किती सुखी व संपन्न ठेवत होते याची कल्पना येते. अशा सुखी व संपन्न राज्यावर परकीय आक्रमक नेहमीच वाईट नजर ठेवत असत. गझनीच्या महंमदाने सोरटी सोमनाथ मंदिर जसे लुटले, तसेच आर्यांचे दहा अवतारांपैकी असलेल्या वामन - परशुराम वगैरेनी या बळीच्या देशाला लुबाडले.

बाहेरून आलेल्या परकीय आर्यभटाने कपटाने बळी राजाला ठार मारले व राज्य बळकावले. तेव्हापासून आपण सर्व दुःखात आहोत. युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्यांचा सेनापती असलेला वामन (विष्णूचा अवतार) याने बळी राजाला कपटाने मारले. दशावतारातील वामन अवताराने तीन पावले जमीन मागून बळी राजाला पाताळात गाडले, ही भाकड कथा आपणास पुराणातून सांगितली जाते. परंतु शिक्षणावर बंदी घातल्याने आपले पूर्वज हा सर्व इतिहास लिहून ठेवू शकले नाहीत. म्हणून पाताळात गाडण्याचा खोटा इतिहास आम्ही खरा मानू लागलो. आपल्या हिताची प्रत्येक गोष्ट ते गाडून टाकतात. कालेलकर आयोग, मंडल आयोग आदी आपल्या फायद्याचे आयोग हे आर्यभट आजही दडपून टाकत आहे. आज या बळी राजाचे रूप असलेल्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत आहे. या आर्यामुळे देशात जातीभेद, स्त्री - पुरुष विषमता, आर्थिक शोषण या सर्व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. हे सर्व नष्ट करण्यासाठी आपल्याला बळी राजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेवून सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल.

• बळी राजा :

प्राचीन भारतातील एक अत्यंत सद्‌गुणी, प्रजा हित दक्ष व सामर्थ्यशाली असा विख्यात दैत्यराज. पुराण कथेनुसार हा सप्त चिरंजीवांपैकी एक आहे. विष्णूने वामनावतारात याच्या मस्तकावर पाय ठेवून याला सुतल नावाच्या पाताळात गाडले, अशी कथा आहे. हा प्रल्हादाचा नातू व विरोचनाचा मुलगा होय. विरोचनाच्या देवी वा सुरूची या पत्नीपासून याचा जन्म झाला. त्याला विंध्यावली, अशना इत्यादी भार्या होत्या. त्याला अशना नावाच्या स्त्रीपासून बाणसुर हा पुत्र झाला (भागवत ६.१८). भागवतातच बाणाच्या आईचे नाव कोटरा असे आढळते (१०.६३). त्याला १०० पुत्र होते, अशी कथा असून त्याचे बाण, कुंभगर्त इत्यादी पुत्र प्रसिद्ध होते. शकुनी व पूतना या त्याच्या दोन मुली होत. बळीच्या नातीचा म्हणजेच बाणा सुराची कन्या उषा हिचा विवाह कृष्णाच्या अनिरूद्ध नामक नातवाशी (प्रद्युग्नाच्या मुलाशी) झाला होता. महाबलीपुर ही त्याची राजधानी होती. तो अत्यंत सामर्थ्यशाली असल्यामुळे त्याला नुसते बळी असे न म्हणता महाबळी असे म्हणत असत.

बळी व इंद्र यांच्या संघर्षाची वर्णने पुराणांतून वारंवार आढळतात. या संघर्षातून आर्य व अनार्य यांचा संघर्ष सूचित होतो. यथासांग नसलेल्या, विशेषतः दक्षिणे शिवाय केलेल्या कर्मांचे फळ बळीला मिळते, या संकेता वरून ही हा संघर्षच सूचित होतो. एकदा बळीने इंद्राचा पराभव करून त्याच्या संपत्तीचे हरण केले होते. ती संपत्ती समुद्रात पडली; तेव्हा ती परत मिळविण्यासाठी (वा अमृत मिळविण्यासाठी) देवांनी बळीच्या मदतीने समुद्र मंथन केले (भागवत ८.६; ८.८). त्यानंतर अमृतासाठी झालेल्या युद्धात मृत झालेल्या बळीला शुक्राचार्यांनी जिवंत केले. त्याने पुन्हा इंद्राला जिंकले आणि इंद्र पद मिळविले.

एकदा बढाई मारल्यामुळे प्रल्हाद त्याला राज्य नाशाचा शाप दिला; विष्णूला भूमीचे दान देऊ नकोस, असे शुक्राचार्यांनी सांगितले असताना ही त्याने त्यांचे ऐकले नाही, म्हणून शुक्राचार्यांनी ही त्याला असाच शाप दिला; त्याने एक विश्वजित याग व १०० अश्वमेध यज्ञ केले होते; त्याला सोडविण्यासाठी रावण पाताळात गेला असता, ते तुला जमणार नाही, असे म्हणून बळीने त्याला परत पाठविले; रावण त्याला जिंकण्यासाठी पाताळात गेला असता रावणाला अपमानित होऊन परत जावे लागले इत्यादी कथा आढळतात.

प्रल्हादाच्या उपदेशानुसार बळीने अत्यंत न्यायाने राज्य चालविले. कार्तिक शु. प्रतिपदा ही त्याच्या स्मृति प्रीत्यर्थ बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते. हा विक्रम संवताचा प्रारंभ दिन असून हिंदूंच्या साडे तीन शुभ मुहूर्तां पैकी हा अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो. वामनाने याच दिवशी बळीचा पाडाव केला होता. बळीकडे तीन पावले जमीन मागून दोन पावलांनी पृथ्वी व आकाश व्यापल्या नंतर त्याने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवले होते. त्या दिवशी तांदळांनी बळीची आकृती काढून वा त्याचे पंचरंगी चित्र काढून त्याची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याचा ही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया - पुरूषांना ओवाळताना ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’, असे म्हणतात. यावरून प्रजेच्या मनातील त्याच्या विषयीचा आदर स्पष्ट होतो. 

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात केरळ मध्ये ओणम् नावाचा सण साजरा केला जातो. त्या दिवशी बळी आपल्या प्रजेला भेटावयास पृथ्वीवर परत येतो, आपले दुःख त्याला दिसू नये म्हणून प्रजा उत्सव साजरा करते आणि प्रजा सुखी आहे, हे पासून तो आनंदाने परत जातो, अशी समजूत आहे. बळी पाताळात गेला, याचा अर्थ त्याने केरळात राज्य स्थापन केले असावे, असे अभ्यासकांचे मत आढळते. पंडित सातवळेकरांच्या मते त्याने कोकणात राज्य स्थापन केले असावे. कन्या कुमारीच्या दक्षिणेला समुद्रात गेलेल्या एका भू - शिरावर त्याची राजधानी होती, असे उल्लेख तमिळ वाङ्‌मयात आढळतात. त्रिविक्रम वामनाने बळीला पाताळात ढकलले, या विषया वरची अनेक शिल्पे दक्षिणेत आढळतात. 

बळी हा बहुजनांचा राजा होता, असे विधान सर्रास केले जाते. मुळात वर्ण व्यवस्था ही कर्माधीष्ठीत होती. राजा हा राज्याचा पालक, शासक आणि संरक्षक या भूमिकेत असल्यामुळे तो कोणत्याही (अगदी रावणा सारखा जन्माने ब्राम्हण वर्णाचा असला तरीही) वर्णाचा असला तरी त्याला क्षत्रिय समजले जाई. जर बहुजन म्हणजे शूद्र हेच अभिप्रेत असेल, तर क्षत्रिय वर्णाचा राजा हा बहुजन समाजाचा कसा ठरू शकतो?अर्थात मराठा चळवळ चालविणारे नेते बहुजनांची व्याख्या ब्राम्हणेतर समाज अशी करतात. पण तार्किक दृष्ट्या हे तरी खरे कसे मानायचे? मध्य युगीन इतिहास नीट पाहिला तर ब्राम्हण समाजा इतकीच क्षत्रिय (मराठा) समाजाने ही शूद्र समाजावरील (दलित समाज) अन्यायात भागीदारी नोंदविली आहे. मुळात अस्पृश्यता हा सामाजिक कलंक आहे. तो पाळणारे सगळेच दोषी इतकी परखड मांडणी सोयीची नसल्यामुळे मग इतिहास अर्धवट सांगून सत्य दडपले जाते. मग प्रश्न उरतो की बळी कोण होता?

बळी हा विरोचनाचा पुत्र, सुप्रसिद्ध विष्णू भक्त प्रल्हादाचा नातू आणि हिरण्य कश्यपू या असुर सम्राटाचा पणतू होता. इतकेच नव्हे तर पुढे महाभारत काळात बळी राजाचा मुलगा बाणासुर देखील दिसतो. असूर हा शब्द मूळ संस्कृत आहे. सूर (देव) या शब्दाचा विरुद्ध अर्थ असूर असा नव्हे तर असूर म्हणजे वीर्यवान किंवा प्राण शक्ती असणारा होय. वेदां मध्ये काही ठिकाणी देवराज इंद्राला देखील ‘असूर’ म्हणून गौरविले आहे. गंमत म्हणजे देव, असुर, नाग आणि मानव हे सर्वच कश्यप ऋषींचे पुत्र होते. ब्रम्हदेवाने सृष्टी निर्मिती केल्यानंतर त्यांचे मानस पुत्र मरीचि ऋषींपासून कश्यपाचा जन्म झाला. कश्यपाने दक्ष या प्रजापतीच्या (गौरीचा पिता आणि शंकराचा सासरा) १७ मुलींशी विवाह केला. ज्यातील अदिती या पत्नीपासून आदित्य. इंद्र आणि आपल्या लेखातील वामन या विष्णूच्या अवताराचा जन्म झाला. दिती पासून दैत्य, दनु पासून दानव,अनिष्ठापासून गंधर्व, सुरसापासून राक्षस, मुनिपासून अप्सरा, विनता पासून गरुड आणि अरुण (सूर्याचा सारथी), कद्रूपासून नाग, याशिवाय काष्ठा, इला, क्रोधवशा,सुरभि, सरमा, ताम्रा, तिमि, पतंगी, यामिनी या इतर पत्नी होत. उर्वरित समस्त जीव सृष्टी यांच्यापासून निर्माण झाली असे उल्लेख वेद, पुराणे आणि ब्राम्हण्ये यांमध्ये मिळतात.थोडक्यात ही कथा सत्य मानली तर वरील सर्व वंश एकाच व्यक्तीपासून सुरू झाले असे मानावे लागेल आणि जर ही कथा मान्य नसेल तर मग त्यातील सोयीची व्युत्पत्ती घेऊन आपल्याला हवे ते कुतर्क देणे तरी थांबले पाहिजे. 

आता मूळ बळी राजाच्या कथेकडे वळू. बळी राजाचा वंश वृक्ष पाहिला तर त्याचे पणजोबा हिरण्य कश्यपू, आजोबा सुविख्यात विष्णू भक्त प्रल्हाद आणि वडील विरोचन हे होते. बळीराजाचा मुलगा बाणासुर हा महान शिवभक्त आणि श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध याचा सासरा होय. म्हणजे रामायणपूर्व काळ ते महाभारत युद्धोत्तर काळ एवढ्या प्रचंड दीर्घ कालावधीत बळीराजा किंवा त्याचा वंश डोकावतो. मग हा वंश कोणीतरी वेगळा, शोषित किंवा अन्याय ग्रस्त होता असे कसे मानायचे?

आता थेट बळी राजाचे चरित्र पाहू. भारतीय इतिहासातील अत्यंत न्याय प्रिय, प्रजा हित दक्ष, दानशूर, सत्य वचनी आणि पराक्रमी राजांमध्ये बळीची गणना होते. हिरण्य कश्यपू हा देखील अतिशय पराक्रमी सम्राट होता. तत्कालीन बहुतांश भारत देशावर त्याची सत्ता असली तरी तो अतिशय एककल्ली आणि संशयी होता. प्रल्हाद आख्यानातून त्याचा हा संशयीपणा विशेषत्वाने डोकावतो. एवढे असले तरी त्याची पत्नी कयाधू ही गर्भवती असताना तिच्या सुरक्षेसाठी देवर्षी नारदाच्या आश्रमात हिरण्य कश्यपूच्या सांगण्या वरून राहात होती. याचाच अर्थ देव आणि असुर यांच्यातील वैर हे वांशिक नव्हे तर सत्तानुषांगिक असावे. पुढे हिरण्य कश्यपूने आपलाच पुत्र प्रल्हाद याच्यावर अनेक अत्याचार केले. अखेर विष्णूने नरसिंह अवतार धारण करून हिरण्य कश्यपूचा वध केला. यावेळी विष्णूने प्रल्हादाला वचन दिले की, यापुढे तुझ्या वंशातल्या कोणाचा ही मी वध करणार नाही. विरोचना बद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र बळी आणि बाणासुर या दोघांनाही वामन आणि श्री कृष्णाने विष्णूच्या वचनाचा मान राखून जिवंत ठेवले. इतकेच नव्हे तर त्यांच्याशी नातेसंबंध जोडले.

बळी राजाने आपल्या कार्य काळात तब्बल ९९ अश्वमेध यज्ञ केले. एक अश्वमेध यज्ञ सुमारे वर्षभर चालणारा असतो. याचाच अर्थ बळीने दीर्घकाळ पृथ्वीवर राज्य केले. या यज्ञाचे वैशिष्ट्य म्हणजे यज्ञाची दीक्षा घेतल्या नंतर एक अश्व सोडला जायचा. हा अश्व ज्या राज्यांत जाईल, त्यांनी एकतर यज्ञ करणाऱ्या सम्राटाचे मांडलिक व्हावे, अथवा त्याच्या सैन्याशी युद्ध करून त्यांना पराभूत करावे. तब्बल ९९ यज्ञ करणाऱ्या बळीराजाला त्या दरम्यान कोणी आव्हान देणारे होते, असे दिसत नाही. किंबहुना या काळात त्याचे देवांशी युद्ध झाल्याचीही नोंद नाही.

शंभरावा यज्ञ करताना मात्र बळीचा उद्देश स्वर्गावर आपली सत्ता प्रस्थापित करणे हा होता. साहजिकच त्यामुळे देवांच्या गोटात चिंता पसरली. याचाच अर्थ तोपर्यंत देव आणि असुर या दोन्ही राज्यांत निकराची लढाई करणे दोन्ही पक्षांनी टाळले होते. आधुनिक भाषेत बोलायचे तर शक्ती संतुलन करून आपापले प्रभाव क्षेत्र निर्माण करण्याचा दोन्ही पक्षांचा उद्देश असावा. मात्र ९९ यज्ञ करून इतर असंख्य राजांना आपल्या कवेत घेणारा बळी राजा आता सामर्थ्यवान झाला होता आणि त्याचा प्रतिकार करण्याची क्षमता नसल्यामुळे देवांनी ब्रम्हदेव आणि पुढे विष्णूकडे धाव घेऊन हस्तक्षेपाची विनंती केली. विष्णूने आपल्या पूर्वीच्या वचनाचे स्मरण ठेवून आणि बळीच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी कश्यप आणि अदिती यांच्या पोटी वामन या बटू रूपाने अवतार घेतला. नेमका हाच संदर्भ आपल्या सोयीने वापरला जातो. वामन हा ब्राम्हण होता असा कांगावा करून त्याने शेतकऱ्यांच्या राजाला मारले असे सांगतात. पण असुर काय किंवा देव काय सगळे याच कश्यपाचे वंशज होते. म्हणजे वामन हा यांच्या सोयीने नव्हे तर कर्माने ब्राम्हण होता. तसेच बळी राजा हा कर्माने क्षत्रिय होता. हे दोघे ही एकाच वंशात जन्माला आले होते. इतकेच नव्हे तर बळी राजाचा यज्ञ करणारे असुर कुलगुरु श्री शुक्राचार्य आणि इतर ऋत्विज हे ब्राम्हण नव्हते काय? मग आपल्याला अर्धवट इतिहास का सांगितला जातो?

पुढे वामनाने बळीच्या यज्ञ स्थानी येऊन बळीकडे दान मागितले. इतक्या तेजस्वी बटूला पाहून शुक्राचार्यांना तोच विष्णू असल्याचा संशय आला. त्यांनी तसे बळीला बोलून दाखवले. मात्र बळीने शुक्राचार्यांना सांगितले की, “प्रत्यक्ष भगवान विष्णू माझ्या द्वारी याचक म्हणून आले हाच माझा मोठा सन्मान आहे. मी त्यांना नकार देणार नाही.” वामनाने तीन पदे भूमी मागितली. जिचे दान बळीने देऊ नये म्हणून ब्राम्हण शुक्राचार्य बळीने उदक सोडण्यासाठी घेतलेल्या झारीत जाऊन बसले. वामनाने झारीच्या तोटीमध्ये दर्भ घालून शुक्राचार्यांना तेथून बाजूला केले आणि आपल्या हातावर उदक घेऊन बळीला आपले वाचन पाळण्यास सांगितले. म्हणजेच पुन्हा एकदा एक ब्राम्हण ऋषी बळीचे कथित अध:पतन टाळण्यासाठी झटला. मग आता कथित बहुजन नेते शुक्राचार्यांची पूजा करणार का? गंमत म्हणजे समस्त पृथ्वीचा सम्राट इतका सहजपणे एका ब्राम्हण बटूच्या कपटाला भूलेल, इतका भोळा असू शकेल का? किंबहुना त्याला समोर कोण आहे याची जाणीव होती, हे आपण सोयीस्करपणे कसे विसरू शकतो? आणखी एक बाब म्हणजे हा सगळा प्रसंग सुरू असताना यज्ञ मंडपात केवळ वामन, शुक्राचार्य आणि बळी एवढेच नसणार. इतर राजे, सरदार आणि अन्य मंडळी तिकडे असलीच पाहिजेत. त्यांनी बळीला आपल्या संकल्पापासून परावृत्त का केले नाही? की सगळे क्षत्रिय आणि बहुजन मिळून वामनाला सामील झाले आणि त्यांनी बळी सारख्या महान राजाचा काटा काढला, असे मानायचे? 

पुढे वामनाने भव्य रूप धारण करून पहिल्या पावलाने समस्त पृथ्वी, दुसऱ्या पावलाने स्वर्ग आणि इतर लोक पादाक्रांत केले. बळीचे राज्य इतके प्रचंड असताना वामनाने निमिषार्धात हे कसे काय केले? एकतर ही खरोखरच आपल्या बुद्धीला न उमजलेली दिव्य लीला असावी किंवा बळीच्या राज्यातले त्याचे उर्वरित विरोधक वामनाला मदत करीत असावेत. एवढे होऊन मग वामन बळीला जिवंत का सोडतो? पाताळाचे राज्य कसे देतो? तत्कालीन प्रथे प्रमाणे अशा व्यक्तीला त्याने ठार मारणे भविष्याच्या दृष्टीने अगदी आवश्यक नव्हते काय? विशेषत: सर्व परिस्थिती अनुकूल असताना वामनाने तसेच करणे अपेक्षित होते. आधुनिक भाषेत सांगायचे तर क्रांतीला कारण ठरू शकणाऱ्या नेत्याचा शक्य तितक्या लवकर काटा काढला जातो.

आमचे बहुजनवादी नेते नेमके हेच तर सांगू पाहतात. वामनाने बळीला राज्य वगैरे काहीही दिले नाही. त्याला कपट करून मारले. पण संपूर्ण आख्यानात तसा संदर्भ डोकावत नाही. उलट वामनाने बळीच्या औदार्यावर खूष होऊन देवांचा विरोध असताना देखील त्याला पाताळाचे राज्य दिल्याची नोंद मूळ कथेत आहे. पुन्हा सप्त पाताळांचे राज्य हे स्वर्गा पेक्षा ही ऐश्वर्य संपन्न असल्याची नोंद अनेक पुराणे आणि भागवता सारख्या ग्रंथात अतिशय ठळकपणे आहे. इतकेच नव्हे तर वामनाने बळीला स्वत:हून दिलेल्या वरदाना नुसार या पुढील इंद्र पद बळीलाच त्याच्या पुण्य प्रभावामुळे व न्याय प्रियतेमुळे दिले. या वचनाची पूर्तता होई पर्यंत वामनाने बळीच्या द्वारी थांबावे, असा ही करार झाला. विरोधक म्हणतील कशा वरून हे वरदान बळीने मागितले असेल? बळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कशा वरून वामनानेच हे कारस्थान रचले नसेल? याच्या अगदी उलट तर्काने विचार केला तर कशा वरून बळीने वामना कडून स्वत:ला देवांपासून सुरक्षित केले नसेल?

द्वारपाल हा रक्षक असतो. नेमक्या त्याच पदी वामनाची नियुक्ती कशी? प्रधान, कुलगुरू, सेनापती किंवा तत्सम पदांवर वामन आपली वर्णी लावू शकला नसता काय? बळीचा काटा काढण्यासाठी ही पदे जास्त उपयोगी ठरली असती. थोडक्यात आपण पाहू तसे आपल्याला दिसेल. शिवाय वामनाने मारलेल्या असुराला ब्राम्हणांनी चिरंजीव पद कसे द्यावे? तो युगानुयुगे जिवंत आहे, हे कसे मानावे?

रामायणाच्या काही कथांत याचे तुटक संदर्भ मिळतात. जेव्हा राम - रावण युद्धात रावणाची प्रचंड हानी झाली, इंद्रजीत या त्याच्या बलशाली मुलाचा पाडाव झाला, तेव्हा आता मदत कोणाकडे मागायची याचा विचार रावण करू लागला. अहंकारी स्वभावाच्या रावणाने आपल्या पेक्षा कनिष्ठ राजांकडे मदत मागण्याच्या पर्यायाचा विचार न करता असुर कुळातील सर्वात महान सम्राट बळीची मदत मागायचे ठरविले. तसा तो पाताळ नगरीत पोहोचला देखील. बळीच्या महालाच्या द्वारावर उभा असलेल्या वामनाने रावणाला रोखून बळीला भेटण्याचे कारण विचारले. रावणाला विष्णूशी या विषयी बोलायचे नसल्यामुळे त्याने सूक्ष्म रूप धारण करून वामनाला चकवायचा प्रयत्न केला. 

मात्र वामनाने रावणाच्या शरीरावर सहज आपला पायाचा अंगठा ठेवून त्याला अक्षरश: जेरीस आणला. पुढे त्यातून सुटका झाल्यावर रावण बळीसमोर आला. त्यावेळी बळी आपल्या दरबारात एकटाच बसून काही विचार करीत होता. रावणाला अचानक कोणत्याही वर्दी शिवाय आत आल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले. वामनाने तुला आत कसे सोडले, असे बळीने रावणाला विचारले. त्यावर रावणाने फुशारकी मारून मला कोणीही अडवू शकत नाही, असे म्हटल्यावर बळीने वामन हा प्रत्यक्ष भगवान विष्णू असून, त्याचा कृपेशिवाय तू जिवंत देखील राहू शकणार नाहीस, असे सुनावले. पुढे रावणाने रामाशी सुरू असलेल्या युद्धाची माहिती सांगून बळीकडे मदत मागितली. त्यावर काही वेळ समाधी लावून बळीने युद्धाचे खरे कारण जाणून घेतले व रावणाला सल्ला दिला की त्याने सीतेला तिच्या स्वगृही पाठवल्यास हे युद्धच संपुष्टात येईल. तसेच परस्रीचे हरण करणे असुर कुळाला शोभणारे नसून राम न्याय बुद्धीचा असल्याचे बळीने रावणाला समजावले. मात्र रावणाला ते पटले नाही, तो बळीची मदत न मिळवताच लंकेला परतला.

जर आपण विष्णूच्या अवतारांचा क्रम पाहिला तर प्रथम वामन, मग परशुराम,त्यानंतर राम आणि पुढे कृष्ण असे दिसते. वामन आणि बळी हे राम अवतारापर्यंत अस्तित्वात होतेच. याशिवाय रावणाने मदत मागावी, इतकी सत्ता आणि ताकद त्याकाळी देखील बळीकडे होती. इतकेच नव्हे तर परशुरामाने तब्बल २१ वेळा पृथ्वी नि: क्षत्रिय करताना ज्या अन्यायी आणि दुष्ट राजांचा संहार केला त्यात बळीचा कदापि ही उल्लेख नाही. थोडक्यात बळीच्या अस्तित्वाचे प्रमाण २ स्वतंत्र युगातील पौराणिक कथांत सापडते. त्याच्या न्याय प्रियतेबद्दल, दानशूर आणि पराक्रमी स्वभावा बद्दल कोणतेही प्राण अथवा प्राचीन ग्रंथ अनुद्गार काढत नाहीत. असे का?ब्राम्हणांना जर खरोखरीच बळीला संपवायचे असते, तर त्यांनी त्यांच्या साहित्यातूनच त्याची हकाल पट्टी केली नसती का?

पुढे महाभारतात (वस्तुत: भागवत ग्रंथात) अनिरुद्ध आणि उषेच्या विवाहाचे आख्यान आहे. अनिरुद्ध हा श्री कृष्णाचा रुख्मिणीपासून झालेल्या प्रद्युम्न या मुलाचा पुत्र म्हणजे नातू होता. तर बाणासुर हा बळीच्या १०० पुत्रांपैकी सर्वात मोठा आणि पराक्रमी पुत्र होता. त्याने कठोर तपश्चर्या करून शिवाची कृपा संपादित केली होती. त्यातून त्याला सहस्र बाहू आणि अपार शक्ती प्राप्त झाली होती. भगवान शंकराचा तो जणू मानस पुत्र होता. त्याची कन्या उषेने अनिरुद्धला तिच्या स्वप्नात पाहिले आणि तिने तिच्या चित्रकला या सखी करवी अनिरुद्धला आपल्या शोणितपूर नगरीत (हे नगर आणि मंदिर अद्याप आसामच्या शोणितपूर जिल्ह्यात पाहता येते.) आणवले. पुढे अनिरुद्ध आणि उषा यांनी गंधर्वविवाह करून त्याची वार्ता बाणा सुराला दिली. ज्यामुळे खवळलेल्या बाणासुराने युद्धात अनिरुद्धाचा पराभव करून त्याला नाग्पाशात बद्ध करून ठेवले. ही बातमी नारदा करवी कृष्ण - बलराम आणि इतर यादवांना कळताच त्यांनी शोणितपूर गाठून बाणा सुराला आव्हान दिले. पुढे झालेल्या घनघोर युद्धात बाणा सुराचे अतोनात नुकसान झाले. त्याचे एक सहस्र बाहू देखील कृष्णाने तोडून टाकले, पण त्याचा वध केला नाही. अखेरीस बाणा सुराने कळवळून केलेल्या धाव्यामुळे स्वत: महादेव कृष्णाविरुद्ध युद्धास सज्ज झाले. तेव्हा ब्रह्म देवांनी हस्तक्षेप करून हरिहरांमध्ये होऊ घातलेले युद्ध टाळले. कृष्णाने शंकराला आठवण करून दिली की मी प्रल्हादाच्या वंशातील व बळीच्या पुत्रांस मारणार नाही, असे आश्वासन दिले आहे. तसेच तुम्हीच बाणा सुराला त्याचे गर्वहरण होईल, असा शाप दिला होतात. त्यानुसार मी हे कार्य केले. शंकरांनी सुद्धा हे मान्य करून बाणा सुरास कृष्णाच्या खऱ्या रुपाची कल्पना देऊन त्यांस शरण जाण्यास सांगितले. पुढे बाणा सुराने स्वत: अनिरुद्ध आणि उषेचे थाटामाटात लग्न लावून कृष्णाशी देखील आपला आप्त संबंध दृढ केला.

थोडक्यात विष्णू (मग तो देव असो किंवा सृष्टी कल्याण साधणाऱ्या युग पुरुषांचा वंश अथवा उपनाम) आणि असुर यांचे काहीही वाकडे नव्हते. प्रसंगी विष्णू आणि महादेव या दोन प्रमुख दैवतांनी असुरांचे रक्षणच केले आहे. समस्त मानव जातीच्या उद्धारासाठी कदाचित वामनाने देव - बळी यांच्यातील वाद विकोपाला जाण्या पूर्वीच हस्तक्षेप केला असेल. पण कोणत्याही पौराणिक कथा मधून बळीची दुष्ट प्रतिमा रंगवली गेली नाही अगर हे सत्य लपवले गेले नाही. किंबहुना आधुनिक अभ्यासक तर आत्ताचे तिबेट (त्रिविष्टप) हा स्वर्ग असावा, भरतखंड (इराणच्या पूर्वेपासून ते आत्ताच्या इंडोनेशिया पर्यंत प्राचीन अखंड भारत) हे पृथ्वी आणि आत्ताचे दक्षिण अमेरिका हे पाताळ असावे, असा सिद्धांत मांडला आहे. 

महान असुर संस्कृती, त्यांची सभ्यता, भव्य वास्तू, शिव, विष्णू आणि गणपती या दैवतांची मंदिरे, हत्ती व सिंहासारख्या केवळ भारत व आफ्रिकेत आढळणाऱ्या प्राण्यांचे या ठिकाणी असलेले महत्व, प्राचीन मुद्रांवर अंकित असलेल्या बळी, वामन, बुद्ध आणि कृष्णाच्या प्रतिमा व तेलुगू भाषेशी साधर्म्य असलेली लिपी आणि उच्चार हे दक्षिण अमेरिकेतील आदिवासी समाजात आजही अनुभवता येते. हिरण्य कश्यपूची राजधानी ही सध्याच्या आंध्र प्रदेशात होती, असेही अभ्यासक मानतात, हे येथे नमूद केले पाहिजे. बहुजन आणि सवर्ण हा आत्ताच्या काळात नामशेष होऊ पाहणारा संघर्ष पुन्हा पेटवण्यासाठी काही समाज द्रोही बळी राजा आणि तत्सम महान विभूतींना देखील बदनाम करू पाहात आहेत. द्रविड अस्मितेच्या भोंगळ संकल्पनेने आज दक्षिण भारतात उभी केलेली सामाजिक आणि राजकीय दरी देशाला कोठे घेऊन जाणार हे आपण बघतोच आहोत.

तेव्हा फुले - आंबेडकरांच्या चिकित्सक महाराष्ट्राने तरी कोणाच्या मागे जायचे हे ठरवायची वेळ आली आहे.आता प्रश्न उरतो की, हा शेतकरी समाजाला आपलासा वाटणारा बळी राजा कोण असावा? त्याचेही उत्तर आपल्या प्राचीन इतिहासात दडलेले आहे. शेष नागाचा द्वापार युगातील अवतार, संकर्षण या नावाने प्रसिद्ध तो कृष्णाचा ज्येष्ठ भ्राता बलराम हाच खरा बळी राजा. शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी ज्याने आपल्या नांगराने यमुनेचे पाणी ओढून नेले (कालवे बांधले), जो गोपालां मध्ये लहानाचा मोठा झाला संस्कृतातील बल रामचा भाबड्या शेतकऱ्यांच्या प्रेमाने त्याला बळी राजा म्हणायला सुरुवात केली असावी आणि पुढे हा आणि तो बळी राजा यांच्यात गल्लत झाली (किंवा केली) असावी. याउलट बळी राजाचे आहे. कोणत्याही पुराणात किंवा कथानकात बळी राजा शेती करतो, शेतकऱ्यांच्या हितासाठी अमके करतो किंवा नांगर आणि अन्य आयुधे धारण करतो, असे दाखविलेले नाही. याउलट बल राम हा उग्रसेन व वसुदेवानंतर (श्रीकृष्ण आणि बल रामाचे पिता) द्वारकेचा राजा होता. यादवांचे गणराज्य होते. ते आपला राजा किंवा नेता प्रतिनिधी सभेतून निवडत असत. विशेष म्हणजे तत्कालीन संपूर्ण भारताच्या राज कारण व समाज कारणाचे केंद्र असलेला कृष्ण हा कधीच राजा झाला नाही. त्याचा ज्येष्ठ बंधू बलराम हाच राज पदावर बसला होता. त्यामुळे बल राम हा शेतकरी व पशुपालक अशा यादव समाजाचा नेता या अर्थाने पुढे बळी राजा म्हणून मान्यता पावला असावा. थोडक्यात वामन कालीन बळी राजा हा सुद्धा एक वैदिक राजा आणि क्षत्रिय वर्णाचा होता. असुर हे देखील अंतिमत: देवांचे सहोदरच आहेत.

मित्रानो,
हि सारी लेखांची उदाहरणे देण्या मागचा हेतू लक्षात घ्या.  लोकांनी आपल्या आपल्या आपल्या पद्धतीने लिहले  आहे. बळी राजाचे अस्तित्व एक हि सिद्ध करू शकत नाही, हे सर्वात मोठे वास्तव आहे. बळी राजाचा एकूण कथा पाहून असे वाटते कि, हे पात्र मनोरंजक आहे. विशेष म्हणजे तो न्याय प्रिय प्रजा दक्ष वैगरे वैगरे विशेषणे हि केवळ कथेत ठीक वाटतात. म्हणजे एखाद्या काल्पनिक कथा कल्पना विस्तार करीत लिहणे यापलीकडे कथेत सत्यता सापडत नाही. बळी राजा बाबत असेच पाहायला मिळते.

एकूण बळी राजाचा भूगोल शोधणे कठीण शिवाय ते लिखित आधारावर नाहीच पुराण कथा सोडल्यास इतर कोणत्या साहित्यात हि, पुरावे नाहीत. आता गम्मत अशी कि - बळीराजा नेमका कोणत्या देशाचा राजा होता? आणि त्याने संघर्ष कोणा सोबत केला? हे सापडणे कठीण होऊन बसले आहे. वरील अनेक कथेत लेखात बळी विषयी चांगले आहेत शिवाय "प्रबोधन स्पिक" या ब्लॉग मध्ये चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय. मुळात भारतीय ऐतिहासिक राजांची नाणी असतात त्याच प्रमाणे, बळी राजाचे कोणते नाणी वैगरे सापडत नाहीत किंवा तसा उल्लेख हि नाही. शिवाय, बळी राजाचे अर्थ व्यवस्थे बाबत काहीच माहिती मिळत नाही, असे का?  झाले असेल याचा विचार करता पौराणिक पात्रांची अशीच अवस्था आहे. एकूणच सर्व पौराणिक पुराणातील पात्र अशीच अस्तित्व हीन आहेत.

आता बली बाबत पाहूया. ब्राह्मण आपल्या शत्रूचा एवढा महात्म कसे काय सांगू लागतात, यामागे काय कारण असू शकते? एकीकडे बहुजनवादी ब्राह्मण द्वेषासाठी बळीचा वापर करीत असताना ह्या कथा वाचून खरेच हे लोक किती विसंगती निर्माण करतात याची जाणीव होईल. एकूणच बळीची कथा हि पौराणिक कथा असून वेगवेगळ्या कथा आपणास पाहायला मिळतात. तुम्ही आम्ही सुज्ञ वाचकांनी, अभ्यासकांनी कशा प्रकारे स्वीकारायची ते आपणावर आहे. बळी हा शेतकऱ्यांचा राजा होता हे ब्राह्मणांनीच लोकांमध्ये पसरवले आहे. विशेष म्हणजे आज जे लोक म्हणतात ना "ईडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो." या मागचा हेतू काय हे सांगण्याची गरज नाही.

बळी सारखा राजा ब्राह्मणांचा किती आज्ञा धारक आहे, हे पाहण्यासाठी त्याचे १०० अश्वमेध केले आहेत. एक अश्वमेध कमीत कमी एक वर्षभर चालतो. म्हणजे १०० वर्षे बळी राजा केवळ अश्वमेधच करीत होता. मला सांगा त्याने जनतेच्या हिताचे काम केलंच कधी? काय पुरावे सापडतात का? कथेत हि बळी राजा कर्तव्य दक्ष नसल्याचे उदाहरणे दिसतात. शिवाय बळी राजा च्या काळात जनता सुखी होती असे म्हणायला बळी राजाचे कोणते कार्य होते हे दिसत नाही. बळीने केवळ आणि केवळ अश्वमेध यज्ञ ते हि १०० अश्वमेध यज्ञ मित्रानो कसा केला जातो. याची माहिती घेतल्यावर कळेल तुम्हाला काय असतो ते अश्वमेध चला थोडा सारांश आपण हि पाहू.

महाभारतांत आश्वमेघिक पर्वांत धर्मराजानें केलेल्या अश्वमेघांत पुढील विधि विषयक गोष्टींचा उल्लेख येतो. चैत्री पौर्णिमेस संकल्प करून अश्व सोडणें व त्याचवेळीं दीक्षा ग्रहण करणे. माघी पौर्णिमेस अर्जुन अश्वासह परत येतो. सद, आग्नी ध्रीया, पत्‍नी शाला इत्यादि यज्ञ मंडपांतील पोट भाग तयार करणे. यज्ञांतील ‘स्फ्य’ नामक उपकरण सुवर्णाचें प्रवर्ग्य व सोभा भिषव (सोम कुटणें) यांचा उल्लेख, यूपास वस्त्र गुंडाळणें, शोभेसाठीं सुवर्णाचे (जरूरी पेक्षां) जास्त यूप पुरणें, अश्वा बरोबर इतर पशूंचे उपाकरण करणें, श्येन चिती करणें, त्यांतील इष्टका (विटा) सुवर्णाच्या असणें; मृत अश्वा जवळ राज पत्‍नीनें शयन करणें, अश्वाची वपा काढून हवन करणें, अश्व मासांचे सर्व (१६) ॠत्विजांनीं अग्नीत हवन करणें. यांतील बहुतेक गोष्टी सूत्रांतील विधीशीं जुळण्या सारख्या आहेत. सुवर्णाचा स्फ्य; सुवर्णाच्या इष्टका; अश्वमासाचें सर्व ॠत्विजांनीं हवन करणें. या गोष्टी सूत्रोक्त श्रौत धर्माविरुद्ध आहेत. वाल्मिकी रामायणांत दशरथ राजानें पुत्र प्राप्तीसाठीं अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. (१.१३) त्यांतील विधी विषयक गोष्टी भारतांत उल्लेखिलेल्या प्रमाणेंच असून सुत्रोक्त श्रौत धर्माशीं जुळणार्‍या कांहीं जास्त गोष्टीचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ : सुत्या (सोमाचें हवन) तीन दिवस करणें. पहिल्या दिवशीं ज्योतिष्टोम दुसर्‍या दिवशीं उक्थ्य व तिसर्‍या दिवशी अतिरात्र या ॠतूंचे अनुष्ठान करणें, राज महिषीचें मृत अश्वासमीप शयन. राज महिषींचा सूत्रोक्त नांवानें उल्लेख इत्यादि.

थोडक्यात आपण पहिले कि - अश्वमेध यज्ञात काय केले जाते यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे बळी खरेच जनतेचा राजा होता  का यावर नजर  टाकावी म्हणून खास करुन हे सांगतॊ आहे कि बळीने १०० अश्वमेध यज्ञ केलेत व १०० वेळा आपल्या राज पत्नीला  प्रत्येक अश्वा सोबत संभोग करण्यास भाग पाडले आहे, आता मला सांगा इथे बळी चारित्र्यवान राजा शोभतो का काळजात ठेवावा म्हणून काही जण म्हणतात काय काळजात ठेवणार अश्या राजाला ज्याचे वर्तन केवळ सत्ता हासील करणे इतकेच होते. बळीचा शेवट हि विचित्र आहे. वामन त्याला पाताळात गाडतो आणि सप्त पाताळाचे राज्य देऊ करतो व स्वतः तो त्याचा द्वारपाल म्हणून राहतो यांचे एकमेका विषयीचे शस्त्रूत्व होते कि मित्रत्व होते, हे सांगण्याची गरज नाही. एकूणच बळी राजा हे काल्पनिक पात्र आहे. शिवाय हे एक मोठे षडयंत्र आहे ते सम्राट अशोकाच्या विरोधात उभे केलेलं पात्र आहे  सम्राट अशोक हा जनतेची  काळजी घेणारा एकमेव सम्राट आहे. सम्राटा विषयी जाणून घेऊया.

सम्राट अशोक एकमेव सम्राट ज्याचे आपल्या राज्यातील लहान थोरापासून सर्व जनतेवर लक्ष होते. आपल्या राज्यातील जनता कशा पद्धतीने जीवन जगते कोणते आचरण करते. कोणत्या वाईट वृत्तीचा स्वीकार तर करीत नाहीत न एवढ्या अचूक पणे जनतेचे निरक्षण करून त्यांना आचरण सुद्ध करण्यासाठी अशोकाने गावोगावी ''महापात्रो'' ची नियुक्ती केली होती जगतात एकमेव असा सम्राट आहे, एकमेव असा राजा आहे. ज्याचे लक्स्खा सामन्यातील सामान्य माणसाकडे देखील आहे आणि नुसते नियुक्ती करून थांबलेला नाही अशोक तर अशोकाने महापात्रो म्हणून ज्यांची नियुक्ती केलीय ते व्यवस्थित काम करतात किंवा नाही शिवाय आज आपण ग्राम सेवक सरपंच ह्या पदे गावी पाहतो. ती आताची नसून अशोकाने इसवी सना पुर्वीच आपल्या राज्यात निर्माण केलेली आहेत. त्या पदाला अशोकाच्या व्यवस्थापनात ''रज्जूक" असे म्हटले आहे. अशोकाचे व्यवस्थापन आजच्या घडीला असणाऱ्या देशाच्या व्यवस्थापने सारखे आहे. प्रथम राजा, त्यानंतर त्याच्या खाली त्याला सहकार्य करणारी केंद्रीय अधिकारी वर्ग, राज्य अधिकारी वर्ग, जिल्हा अधिकारी वर्ग तालुका अधिकारी वर्ग व ग्राम अधिकारी वर्ग देखील आपणाला पाहायला मिळतो . एकूण भारतीय संविधानातील सारीच पदे हि अशोकाच्या साम्राज्यात या आधीच असल्याची माहिती मिळते. यामध्ये जिल्हाधिकारी यासारख्या पदाला ''समाहर्ता'' म्हटले जायचे आणि आज हि बिहार मध्ये आज हि कलेक्टरला ''समाहर्ता" म्हणतात. शिवाय अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी छोटे - मोठे मदतनीस आहेत. व हे सारे अधिकारी काम करतात कि नाही यासाठी अशोकाची असणारी गुप्तचर यंत्रणा कोण होती? हे आज हि इतिहासाला माहिती नाही परंतु अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सम्राट अशोकाने काही विशेष माणसांची यंत्रणा ठेवली होती. त्याच्या नुसार प्रत्येक ठिकाणच्या अधिकार्याची व जनतेची इतम्भूत माहिती अशोकला मिळत असे. एवढेच काय अशोकाच्या जनते मध्ये देखील कोणते वादाचे प्रकार निर्माण होत असतील तर त्याची माहिती देखील अशोकला मिळत असे. एखादी घटना घडण्या आधी तिचे निवारण करणारा राजा म्हणजे सम्राट अशोक म्हणूनच इतिहासात पाहावा लागतो. 

जनतेचे आचरण सुधारावे म्हणून महापात्रो चे काम चोख व्हावे म्हणून देखरेख करणारा राजा म्हणून सम्राट अशोकच आपल्याला दिसतो. सम्राट अशोकाने धम्मचारण लोकांचे होते कि नाही यापासून ते आपल्या राज्यातील जनतेला पोटभर अन्न मिळते कि नाही इतपत नजर ठेवणारा राजा सम्राट अशोक आहे. आपल्या राज्यात बेरोजगार कोणी असू नये म्हणून नव नव्या व्यवसायांची निर्मिती करणारा सम्राट अशोक क्वचितच लोकांना माहिती आहे. सम्राट अशोकाने सामान्य जनतेला आपली संतान म्हणून स्वीकारले. जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे व समस्त राजेशाही लोकांना संदेश दिला कि तुम्ही जनतेचे पालक व्हावे मालक नाही अशोका बाबत अनेक गैरसमज पसरवले गेलेत पण आपण योग्य त्याच मुद्द्यांची चर्चा केलेली चांगली असते.

सम्राट अशोकाने व्यवस्थापकीय कौशल्य हे कमालीचे होते हे सांगण्याची गरज नाही. अशोकाने बौद्ध धम्म स्वीकारला व नुसता स्वीकारला नाही तर आपल्या जनतेला हि तो आचरण्यात आणून लोकांचे आचरण सुधरवले लोकांना कोणती हि कमतरता येवू दिली नाही अशोक या जगातील पहिला असा सम्राट आहे. ज्याने शेती मध्ये हि आर्थिक महासत्ता होता येते, हे या जगाला दाखवून दिले आहे. अशोकाची अर्थ व्यवस्था शेतीवर आधारित असून शेतीच्या मालाचे विदेशात व्यापाराच्या सहाय्याने विक्री करून नफा मिळवून देण्याचे काम हे अशोकाने केलेलं आहे. 

एकूण हा शेतकरी सम्राट लोकांना कळला नाही, असेच म्हणावे लागेल. आज हे सांगण्याची वेळ येतेय कारण तुम्हाला ते कळले नाही शेती कशी करायची कोणती पिके चांगली येवू शकतात. यासाठी नियोजन बद्ध काम करण्याची पद्धत सम्राट अशोकाने या भारताला घालून दिली आहे. शेतीची बरीच उत्पादने त्या काळात जगात विक्री साठी पाठवली जात असत अशोकाने आपल्या जनतेला उद्योजक बनवले आहे. अगदी सामान्य माणूस देखील स्वतःच्या पावलावर उभा राहत होता. इतकेच अशोकाने सामान्य जनतेची कोणती हि अडचण असली तरी तिची पूर्तता करीत असे. एखादी अधिकारी देखील चुकीचे वागणार नाही, यासाठी काळजी घेणारा राजा सम्राट अशोक म्हणूनच आपल्याला इतिहासात पहावा लागतो.

सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासातील एक चक्रवर्ती सम्राट मानले जाते हे काही त्याने स्वतःला म्हणवून घेतलेली उपाधी नाही तर समस्त भारत वर्षाने दिलेली पदवी आहे . अशोकाचे साम्राज्य अफगाणिस्थान व बलुचिस्थानपासून चोल, पांड्या, गांधार, आंध्र , कलिंग , भोज , पुलिंद, ताम्रपनी वैगरे मोठी राज्ये व इतर मांडलिक राज्यांचा समावेश ही आहे. त्याशिवाय कामरूप, बंगाल , आसाम, ओरिसा पर्यंत आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व भाग अशोकाच्या साम्राज्यात मोडत होता, म्हणून अशोकाला चक्रवर्ती सम्राट म्हटले जाते. जगातील लोकांना भारतीय इतिहासाची खरी ओळख करून देणारा राजा म्हणून सम्राट अशोकाला अग्रगण्य स्थान दिले जाते आणि दिलेच पाहिजे. त्याने आपल्या राज्यात बौद्ध धम्माला राज धर्माची मान्यता दिली व मैत्रीचा संदेश घेऊन जगभरात धम्मदूत पाठवले. तसेच भारताच्या  काना कोपऱ्यात अशोकाच्या आदेशाचे माहितीचे शिला लेख अभिलेख लघु लेख, गुहा लेख, स्तंभ लेख कोरून ठेवले आहेत आणि त्यामुळेच भारताच्या इतिहासाची खरी ओळख आपणास मिळते, हे श्रेय अशोकालाच द्यावे लागते. अन्यथा भारताचा इतिहास हा अंधारातच पडला असता त्याच्या कर्तृत्वाने भारतीय इतिहास हा एकदम प्रकाशमान झालेला आहे आणि हे कोणी नाकारू शकत  नाही.

सम्राट अशोक हा राजा होण्या आधी तो तक्षशिला व उज्जयिनी च राज प्रतिनिधी म्हणून कारभार पाहत होता. बिंदूसार याच्या मृत्यू नंतर चार वर्षांनी अशोकाचा राज्याभिषेक झालेला आहे. अशोक हा ही महत्वकांक्षी राजा होता आणि अशोक नेहमी प्रजा हित दक्ष म्हणून जनतेच्या मनात कायम राहिला होता. अशोकाला कलिंग राज्य आपल्या राज्यात असावे.  कारण अशोकाच्या पूर्वजांनी अनेक प्रयत्न करून कलिंग आज वर जिंकता आले नव्हते आणि ही सल अशोकाच्या ही मनात कायम राहिली होती. त्याला कलिंग हवे होते, त्यावेळी कलिंग च राजा ब्रह्मदत्त आता भारताच्या ओरिसा प्रांतात दक्षिणेस कलिंग राज्य होते. या राजाची बौद्ध धम्मावर खूप आस्था होती, त्याने बौद्ध धम्मास राजश्रय दिला होता. त्याची राजधानी दंत्तपूर आहे. या शहराला नाव पडले ते कलिंगच्या लोकांनी बुद्धाच्या महापरिनिर्वाण झाल्यावर बुद्धाचा एक दात मिळवून त्यावर स्तूप बांधला होता. म्हणून त्या ठिकाणाला हे नाव पडले होते व सारे लोक बुद्धाला मानणारे असल्याने आज वर त्यांच्या एकीमुळे कोणत्याच राजाला कलिंग जिंकता आले नाही. अशोकाने आपल्या पूर्वजांनी अपुरे ठेवलेले भारत दिग्विजयचे कार्य पूर्ण करावे, म्हणून इसवी सण पूर्व २६१ मध्ये कलिंगवर स्वारी केली.

मित्रानो,
अशोकाच्या आयुष्यातील रण मैदानातील पहिली लढाई आणि शेवटची लढाई ठरली. कलिंग राज्याच्या सैन्याचा पाडाव होत असलेले पाहून सामान्य जनतेने ही हातात शस्त्र घेऊन लढाईला उतरले व सामान्य जनतेला रण मैदानात पाहून अशोकाचे मन युद्ध करण्यापासून दूर झाले या युद्धात अनेक जीवांचा बळी गेला होता. अशोकाला ते आपल्याच लोकांचा गेलेला बळी पाहून खूप दुःख झाले. त्याने विजय मिळवल्या वर तलवार म्यान केली, परंतु या युद्धाचे परिणाम असे झालो की लाखो लोक मारले गेलं होते. त्या परिसरात रोगराई पसरली साम्राज्य विस्ताराच्या आकांक्षेमुळे अनेक जीव मारले गेले, हे पाहून सम्राट व्यथित झाला आहे आधीच। त्याच्या घरी देखील बुद्ध धम्माचा प्रभाव होता. त्यात त्याचा चुलत भाऊ उपगुप्त हा  भिक्षु बनला होता. उपगुप्ताने सम्राटाला बुद्धाच्या शिकवणीची सार समजावून सांगितले अशोक याने तेव्हा विचार केला की माणसे मारण्या पेक्षा माणसे जगवली पाहिजेत आणि अशोकाने पुढे आपला राज्य कारभार नव्या पद्धतीने सुरू केला जगाला नवे मॅनेजमेन्ट दाखवले. 

अशोकाने बुद्धाच्या जन्म स्थळाला भेट दिली. सारनाथ इथे भेट दिली व नंतर अशोकाने धम्म प्रसार करण्याचा निश्चय केला एक सुराज्य निर्माण केले गेले. अशोक हा केवळ धम्म प्रसारक होता, इतकेच आजवर लोकांसमोर अशोक घेऊन आले इतिहासकार सम्राट अशोक याने आपल्या राज्यात रयतेच्या हितासाठी केलेलं कार्य आत्याधुनिक सुविधा निर्माण करून देणारा राजा म्हणून इतिहासात नोंद घ्यावी, असा एकमेव सम्राट म्हणून अशोक याला गणले जाते. जगातील पहिला सम्राट आहे. ज्याच्या कालावधी मध्ये निसर्गाला ही दुष्काळ ग्रस्त स्थिती निर्माण करता आली नाही. एवढे सामर्थ्य असणारा राजा म्हणून आम्हाला अशोक कधीच सांगितलं नाही. आज दुष्काळ का पडतो यासाठी सम्राट अशोकाचे मॅनेजमेन्ट पाहावे लागेल. 

आम्ही म्हणतो पाणी नाही, सुखा दुष्काळ पडतो, पाऊस जास्त पडला ओला दुष्काळ पडतो. अशोकाच्या राज्यात निसर्गाचे ही मॅनेजमेन्ट करणारा जागतिक पहिला सम्राट आहे, याची आम्हाला माहितीच नाही. अशोकाने पाऊस जास्त पडला तर कोणत्या ही भागातील पीक वाहून जाऊ नये, म्हणून शेतीचे मॅनेजमेन्ट केले आहे. शेतीची पिके अश्या असणाऱ्या  भागात पावसाचे पाणी साठणार नाही किंवा पिके वाहून जाणार नाहीत. यासाठी विशिष्ट पाण्याची नहर तयार केले होते. शहरणाची रचना कशी असावी, हे त्यांचा आराखडा अशोकाने तयार करून घडवलेली शहरे आज आपण पाहू शकतो. आज जी शहरे सुशोभित पाहायला मिळतात. त्यांची रचनाकार का सम्राट अशोक आहे. आज भारतीय शहर रचनेला सौंदर्य दृष्टी नाही. अनेक चिनी प्रवाशांनी अशोकाच्या साम्राज्याचे वर्णन केले आहे, त्यात शहरांचे सुशोभीकरण व  त्यांची रचनाकृती मांडली आहे.

अशोकाने आपल्या जनतेला अद्यवत सर्व सोयी सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. घर तिथे पाण्याची सुविधा निर्माण करून देणारा राजा म्हणून अशोकाला प्रथम स्थान दिले पाहिजे. आज आम्ही नळ योजना राबवतो अशोकाच्या राज्यात घराघरात पाण्याची सोय उपलबध  केली होती. पाण्याचे मॅनेजमेन्ट करणारा राजा म्हणून ही सम्राट अशोकाला स्थान आहे. अशोकाने शेतीला उद्योग जगतात, अनन्य महत्वाचे स्थान निर्माण करून दिले. म्हणून भारत हा शेती प्रधान देश आहे, असे आज आम्ही म्हणतो. अशोकाने शेतकऱ्यांच्या बाजार पेठा निर्माण केल्या शेतकऱ्यांना हमी भाव दिला. शेतकरी हाच शेत मालाचा व्यापारी होता. जगातील पहिला सम्राट आहे, ज्याने शेतकऱ्यांना व्यावसायिक बनवले आणि याचे पुरावे पाहिजे असतील तर भारतात लेणी कोरण्यासाठी व्यापारी लोकांसोबत शेतकरी लोकांची ही नावे आहेत. शेतकऱ्याला अशोकाने जागतिक बाजार पेठेत नेऊन ठेवले. आज आमचे शेतकरी नेते व जनता ही शेतकरी आत्महत्या करतो, म्हणून रडत बसली आहे. त्यांनी सम्राट अशोक समजून घेणे आवश्यक आहे. राज्य कर्त्यांनी ही सम्राट अशोकाला समजून घेणे आवश्यक आहे. 

आज आम्ही भारतीय राज मुद्रेत चारी बाजूने असणारे सिंह पाहतो. सम्राट अशोकाचा हा संदेश आहे की देशाच्या चाहु बाजूच्या सीमा सदैव जागृत असाव्यात आम्ही मात्र समुद्री भागाकडे दुर्लक्ष केले  आणि आमचा यात च नुकसान झाले आहे. अशोकाच्या राज्याच्या सत्यमेव जयते म्हणजे सत्याशिवाय राज्यात खोटेपणा कोणी केलेला चालत नव्हता आणि अशोकाच्या राज्याचा हा नियम इतका कडक होता की राज्यात कधी इ चोरी झाली नाही, खून झाले नाहीत, बलात्कार झाले नाही याला शासन म्हणतात. अशोकाने आदर्श घालून दिला आहे तो हा आहे. लोकांनी आजवर अशोकाला ही मर्यादित करण्याचे काम केले आहे आज अशोकाला जागतिक लेव्हलला प्रेझेंट केले पाहिजे.

अशोकाने बौद्ध धम्माला राजश्रय दिला, म्हणून इतर धर्माचा अनादर केला नाही. कोणावर धम्माची जबरदस्ती ही केली नाही. जनतेने स्वखुशीने धम्म स्वीकारला. अनेक भागातील राजांनी साम्राटाचे मैत्रीचे संदेश स्वीकारले व त्याच्या एका छत्राखाली काम करण्यास मान्यता दिली. लोकांचा गैरसमज आहे की - अशोकाने धम्म स्वीकारली आणि तलवार म्यान केली तर तसे नाही. अशोकाने राज्याची सूत्र कोणाच्याच हाती दिलेली नाहीत. अशोक हा नेहमी तलवार सोबत घेऊन दिसतो कारण राजशाही मध्ये ती राजाची महत्वाची निशाणी असते. अशोक हा आधुनिक लेखन कौशल्याचा प्रणेता आहे. आज आपण लिपी वापरतो, तिचा निर्माता हा अशोक आहे. अशोकाने तिचा वापर करून आपले लेख कोरले व भारताच्या इतिहासाला प्रकाशात आणले. सम्राट अशोकाने जनतेच्या हितासाठी केलेली कामे थोडक्यात पाहूया.

जनता रस्त्याने प्रवास करते, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड सामान्य जनते कडूनच घेतली आहे. कारण जनतेला त्याचे महत्व पटावे म्हणून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावलीच पण वाटेत कोणत्या हि वाट सरूला पाण्यासाठी वणवण करावे लागू नये. म्हणून नियोजित ठिकाणी पाण्याचे तळे निर्माण केले आहे. प्रवाशी निवास तयार केलेत अशोकाने व्यापारी तसेच सामान्य जनता ज्या रस्त्याने जाते. त्या रस्त्याला कोणी चार लुटारू निर्माण  होऊच नये. सामान्य माणसाला रोजगाराची संधी निर्माण करून दिली अशोकाच्या राज्यात बेरोजगारी नावाची समस्याच नव्हती, म्हणून सोन्याची असेल व कोणत्या हि पद्धतीची चोरी - दरोडे अशोकाच्या राज्यात झालेले इतिहासात पाहायला मिळत नाही. याला मॅनेजमेंट म्हणतात.

एवढे बलाढ्य साम्राज्य असून एका हि ठिकाणी चोरी नाही दरोडा नाही इतकेच काय अशोकाच्या चारी बाजुंच्या सीमेवर सैन्य तैनात आहेत. आज आपण मिलिटरी व पोलीस यंत्रणा पाहतो, तर याचा प्रणेता अशोक आहे. अशोकाचे दोन दल आहेत. एक सीमेवर पहारा करणारे व एक दल अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी अशोकाचे सैन्य व्यवस्थापन हि पाहण्या जोगे आहे. ६ लाखाचे पायदळ आहे. हत्ती दल अश्वसेना अश्या प्रकारे सर्वच प्रकारची युद्ध यंत्रणा आहेच, पण त्याच बरोबर अशोक जगातील पहिला राजा आहे. ज्याने समुद्रावर हुकूमत गाजवली आहे. परदेशात भारतीय वस्तूंचा व्यापार करणारा अशोक  भारताचा पहिला उद्योजक आहे, नुसते राजा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहणे देखील चुकीचे ठरते कि काय असे वाटू लागते. कारण अशोक भारतात असणाऱ्या सर्व वस्तूचे जगाच्या बाजार पेठत आपले अस्तित्व सिद्ध करून दाखवतो आणि हे एक यशस्वी उद्योजक च करू शकतो ते अशोकाने या जगाला करून दाखवले आहे.

अशोकाने सामान्य जनतेसाठी सर्व सुखसोयी निर्माण करून दिल्या आहेत. जगातील एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून सम्राट अशोक  यांच्याकडे पाहावे लागते. आज भारतीय अर्थ व्यवस्था कोलमडली कारण मुख्य पायाच ढासळला म्हणून, शेतीच्या व्यवसायावर जगात आर्थिक महासत्ता होता येते. हे अशोकाने जगाला दाखवून दिले आहे. अशोकाने आपल्या राज्यात प्राण्यांची शिकार बंद केली, त्यावेळी राजे महाराजे आपल्या छंद जोपासण्यासाठी वन्य जीवांची शिकार करायचे अशोकाने त्यावर बंदी घातली. त्याचा फायदा असा झाला कि वन्य प्राणी वाढले, जंगले वाढली. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ लागला. जेव्हा समतोल असतो. तेव्हा निसर्ग हि कधी उत्पादन माजवत नाही तो शांतच असतो. 

अशोकाच्या राज्यात झाडांची लागवड करणे. जनतेला ससक्तीचे होते शिवाय शेती करणाऱ्या शेतकऱ्या कडून राज व्यवस्थेकडूनच शेत मालाला हमीभाव दिला  जायचा, त्यामुळे शेतकरी अधिकाधिक शेती पिकवू लागला होता आणि बघता बघता शेतकरी सधन झाला हि अशोकाची रणनीती आज शासन स्वीकारेल तर भारताचा शेतकरी आत्महत्या कधीच करणार नाही. या देशातील जनतेला लागणाऱ्या दैनंदिन वस्तू ह्या बहुतांश शेती विषयकच आहेत शेतकऱ्याला अधिकाधिक धान्य  पिकवून सरकार ने शेतकऱ्यांकडून खरेदी केले व तेच धान्य परत जनते मध्ये रास्त दरा मध्ये दिल्यास शेतकरी सधन होऊ शकतात. हे सम्राट अशोकाने इसवी सनापूर्वी करून दाखवले आहे. आज त्याचे इम्प्लिमेंट होणे आवश्यक आहे. सरकार कसे असावे? यासाठी सम्राट अशोक अवश्य समजून घेणे आवश्यक आहे. शेतकरी व व्यापारी यांना कर प्रणाली मध्ये काही कर म्हणजे टॅक्स लावले होते. ते सर्व सामान्य लोकांना परवडेल असेच होते की आणि कोणाला ते देण्यास कधी कमी पडत नव्हती कारण त्यांच्या शेत मालाला डायरेक्ट अशोकाचा शासन यंत्रणेतूनच हमी भाव मिळत होता. त्यामुळे कराच्या रूपात राज्याचा महसूल मोठ्या प्रमाणात येत असे. शिवाय अशोक केवळ याच एका उत्पन्नावर राज्य चालवत नसे तर शेतकऱ्या कडून घेतलेला शेतीचा माल दुसऱ्या राज्यात व बाजार पेठेत विक्रीसाठी पाठवला जाई. त्यामुळे  शासनाच्या तिजोरीत उत्पन्न वाढलेलं असते.

अशोकाने शेतकऱ्यांकडून मिळालेला महसूल असेल किंवा व्यापाऱ्यांकडून मिळालेला महसूल हा लगेच वापरात आणला नाही त्याची साठवण केली आहे. अर्थात आज आपण शेयर मार्केट वापरतो. अशोकाने ते त्याकाळी वापरले आहे.  व्यापारासाठी आलेल्या वस्तूंचे जास्त किंमतीत विक्री करणे व कमी किमतीत वस्तू खरेदी करणे हे अशोकाचे वापरलेले दोन हजार वर्षा पूर्वीचे तंत्र आहे. आज आम्ही शेयर बाजारात वापरतो  यापेक्षा नुकसान भरपाई शेतकऱ्याला किंवा एखाद्या व्यापाराला नुकसान झाले असेल तर शासन व्यवस्थेतून त्याला नुकसान भरपाई दिली जायची, आज आम्ही त्यालाच विमा म्हणजे  अशोकाने दोन हजार वर्षांपूर्वी ह्या साऱ्या सोयी आपल्या जनतेसाठी अमलात आणलाय आहेत. लोकांना त्यांच्या जीवनाची हमी देणारा जगातला पहिला सम्राट अशोक आहे. आज आम्ही जीवन विमा काढतो पण तो हि वेळेवर मिळत नाही अशोकाच्या राज्यात जनतेच्या जीवनाची हि काळजी घेतलाय जात होती. सम्राट अशोकाचे राज्य परिपूर्ण यासाठीच आहे, कारण त्याने निर्माण केलेलं प्रशासन जे आजच्या घडीला आपल्या भारतात नाही. आजच्या युगात सम्राट अशोकाच्या राज्याची पुनरावृत्ती व्हावी म्हणूनच बाबासाहेब यांनी घटनेत दिलेले अधिकार आज आम्हाला समजणे महत्वाचे आहे. सम्राट अशोक आपल्या जनतेला त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी कधी हि तत्पर असायचा त्याच्या राज महाला बाहेर असणाऱ्या घंटेचा नाद होताच अशोक बाहेर येत असे. आपल्या जनतेची तक्रार ऐकत असे व काही क्षणात त्यावर निर्णय घेऊन त्या व्यक्तीची तक्रार निवारण करत असे आणि महत्वाचे अशोकाकडे कधी अशी तक्रार आल्याची नोंदणीच नाही कि पाणी नाही, रस्ते नाहीत दिवा - बत्तीची सोया नाही अश्या मूलभूत गोष्टी अशोकाने वेळीच पूर्ण केलेल्या असत. त्यामुळे जनतेला कधी त्यासाठी राजाकडे तक्रार करावीच लागत नसे. अजून एक महत्वाचे गोष्ट आज आपण कंप्लेंट बॉक्स ची यंत्रणा पाहतो म्हणजे सरकार मध्ये तक्रार विभाग असतो. अशोकाच्या राज्यात तो थेट अशोकाच्या नेतृत्वा खाली होती. अखिल भारताच्या राज्याचे तक्रार निवारण अशोक स्वतः करीत आहे विचार करा. काय नियोजन असेल त्याचे  यालाच मॅनेजमेंट म्हणतात.

सम्राट अशोकाला आम्ही बरेच संकुचित करून ठेवले आहे खऱ्या अर्थाने अशोकाचा राज्य कारभार जगा समोर आला पाहिजे पण बऱ्याच लोकांनी त्यावर प्रकाश टाकला नाही, असे खेदाने म्हणावे लागते आहे. अशोकाने शिक्षण क्षेत्रात अलौकिक कामगिरी केली आहे तक्षशिला विद्यापीठाला विश्व विद्यापीठचा दर्जा प्राप्त करून दिला तो याच काळात असे अनेक छोटी - मोठी विद्यालये निर्माण केली गेली होती. पण पुढे आलेल्या लोकांनी त्या विद्यापीठांची पुनरावृत्ती केली नाही. संन्याश आश्रम सारखे विद्यापीठे चालू केली व शिक्षणाचा पाया या लोकांनी ढासळून टाकला.

सम्राट अशोकाचे धम्म बाबत चे कार्य पाहू या. सम्राट अशोकाने बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी जगात आपले धम्म दूत पाठवले सोबत प्रत्येक राजाला आपला मैत्रीचा संदेश पाठवला व ज्या ज्या राजांनी अशोकाचा संदेश वाचला ते ते लोक बौद्ध धम्माकडे वळले. जगात बुद्ध धम्म पहिला विश्वधर्म म्हणून गणला गेला तो सम्राट अशोकाने बुद्धीच्या असती  एकत्र करून त्यावर ८४ हजार स्तूप बांधले जगातला असा सम्राट आहे ज्याने आपल्या कारकिर्दी मध्ये ८४ हजार स्तूपांची निर्मिती हि अवघ्या ४० वर्षाच्या कालखंडात बांधून घेतले. काही स्तूपांची डागडुजी हि  केली आहे. याचा एक महत्वाचा भाग म्हणजे अशोकाने बांधकाम करवून घेतलेलं स्तूप हजारो वर्षा ंनंतर हि बऱ्या पैकी आज उभे आहेत. हे त्याच्या बांधकाम कौशल्यांचे प्रतीक आहे. परदेशी शासकांनी जर का नासधूस केली नसती तर आज जगाला भारताचा तो ऐतिहासिक ठेवा पाहता आला असता तरी देखील आज आपण पाहतोच आहे. अशोका कडून अनेक राजांनी प्रेरणा घेऊन नंतर लेण्यांची निर्मिती होऊ लागली आहे.   महाराष्ट्र तर अशोकाची प्रांतिक राजधानी होती व सात वाहन राजे अशोकाचे मांडलिक राजे होते, त्यामुळे महाराष्ट्र बौद्धमय होता आणि त्याचाच प्रभाव हा कायम प्रत्येक राजवटी वर आपणास पाहायला मिळतो.

प्रत्येक राजाने नेहमीच बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी काम केला आहे. अगदी वैदिक राजांच्या काळात देखील लेण्यांचे काम थांबले नाही. कारण जनता बौद्ध धम्मीय होती आणि त्यांनी आपल्या दानातून लेणी उभारली. हा अशोकाचा सर्वात मोठा विजय आहे. भले अशोकाच्या काळात महाराष्ट्रात लेण्यांची निर्मिती नसली तरी पुढे निर्माण झालेल्या लेण्या ह्या अशोकाच्या बौद्ध धम्माच्या प्रसारामुळेच तयार झाल्या आहेत. अशोकाने जगाला  सर्वात अमूल्य ठेवा देऊन गेला आहे. जगाला बुद्ध देऊन अशोकाने अलौकिक क्रांती केली आहे,  अश्या या सम्राटाला मानाचा जयभीम.

सुज्ञ वाचकांनो,
सम्राट अशोकाचे कार्य पाहता शेतकऱ्यांचा राजा सामान्य जनतेचा राजा हा अशोक च पाहायला मिळतो. जे बळीला मोठे करून अशोकाला छोटे करण्याचा प्रयत्न केला गेलाय, तो याच पद्धतीने कारण लोंकाना अशोक सांगायचं नव्हता. त्यामुळे त्यांनी अशोक लपवण्यासाठी बळीला आणले. समाजा मध्ये लोकांमध्ये चिकित्सा करण्याची क्षमता कमी झाली आहे त्यामुळे लोकांचा गैरसमज निर्माण होतो. पुराणातील कथा व भौगोलिक भारताचा इतिहास हा तपासून सत्य स्वीकारायला हवे. 

सम्राट अशोकाचे विशाल साम्राज्य त्याची राज्य कारभाराची पद्धत त्याचे अधिकारी वर्ग याचा इतिहास लपवण्यासाठी ब्राह्मण साहित्यिकांनी बळीला पुराणातून वरती काढलेलं आहे. कारण बळी बाबत इसवी सणाच्या आधी कोणत्याच कालखंडात संदर्भ येत नाही. बळी बाबत जर जनते मध्ये "इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो" हि भूमिका असती तर ती इसवी सनापूर्वी का सापडत नाही. जर इसवी सना पूर्वी नाही म्हणजे ती इसवी सना नंतरची असावी आणि इसवी सना नंतर झालेल्या प्रत्येक राजाची माहिती इतिहासात आहे. मग बळीची का नाही? याचा सरळ उत्तर आहे. बळी होऊन गेलेला नाही हा बली म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तो सम्राट अशोकाच्या विरोधात निर्माण केलेला काल्पनिक पात्र आहे. एवढे विस्तारित सांगायचे प्रमुख कारण बळीला बाजूला ठेवून सम्राट अशोक सांगणे आवश्यक आहे, म्हणून सर्वानी सम्राट अशोक सांगावा त्याच्या कारभाराचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावो. तेव्हा लोक म्हणतील -- "इडा पीडा जातो आणि अशोकाचे राज्य येवो."

संदर्भ -
1) https://vichararth.wordpress.com

2) Marathi VishwaKosh : Vol. 11, A. H. Sanlukhe

3) http://prbhondespeaks.blogspot.in/2015/10/blog-post.html

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
रवींद्र सावंत उर्फ भिमरत्न सावंत
(लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा 

धन्यवाद ।

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०१७

● आओ जानें दीपदानोत्सव का महत्व (दिपावली विशेष लेख)

● आओ जानें दीपदानोत्सव का महत्व

लेख -
शांती स्वरूप बौद्ध

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

विगत २००५ में हमारे पास गाजीपुर के जमानिया से शत्रुध्न कुमार शाक्य जी के साथ कुछ साथी आए। उन्होंने बताया कि हम प्रत्येक वर्ष २ फरवरी को जगदेव बाबू जी के जन्मदिन पर जमनिया में सम्राट अशोक स्तंभ के पास ही 'लटिया महोत्सव' का आयोजन करते हैं। आप उस कार्यक्रम में बतौर मुख्य वक्ता के अवश्य ही पधारें। यद्यपि में उस कार्यक्रम में नहीं जा सका, बाद में भी नहीं जा सका। मगर ग्रुप के माननीय शत्रुघ्न शाक्य जी ने बताया कि पिछले वर्ष हमारे मंच पर नव नालंदा महाविहार, नालंदा बिहार) के निदेशक प्रो. (डॉ.) सी. एस. उपासक जी पधारे थे, उन्होंने अपने ज्ञान वर्धक प्रवचन में बताया था कि मूलतः दीवाली बौद्धों का उत्सव है। यह उत्सव सम्राट अशोक द्वारा ८४ हजार धम्म कधों का उद्घाटनोत्सव मनाने के उपलक्ष्य में महोत्सव के रूप में मनाना आरंभ किया गया था। उद्घाटनोत्सव मनाने का स्पष्ट वर्णन दीपवंश नामक श्री. लंकाई ग्रंथ में उपलब्ध है। मगर डॉ. सी. एम. उपासक जी के संदर्भ में इन मित्रों के साथ हुई गोष्ठियों से स्पष्ट हुआ कि यह दिन कार्तिक अमावस्या का ही होना चाहिए।

यह बात सत्य है कि भगवान बुद्ध के धम्म सेनापति मोग्गल्लान की निर्मम हत्या कार्तिक अमावस्या की काली रात को विकृत मानसिकता वाले ब्राह्मणों ने कर दी थी। तब से यह दिन बीदों के लिए शोक मनाने का काला दिवस बन गया था। हम सभी धन्यवादी हैं संसार के सबसे महान शासक सम्राट अशोक के कि उन्होंने अपने पराक्रम से इस शोक दिवस को 'गौरव दिवस' के रूप में बदल दिया।

प्रथम बार हमने इस महोत्सव को ब्राह्मणी पडयंत्रों को बेनकाब करने के उद्देश्य से अपने उत्सव के रूप में मनाने का निर्णय लिया। पहले हमने इस संबंध में पत्र पत्रिकाओं में लेख लिखेसन २००६ में बुद्धचय प्रकाश नामक पुस्तक में भी उत्सवों की सूची में इसे शामिल कर लिया गया। इसी दौरान हमारे परम मित्र तत्वलीन श्रवण कुमार पिप्पल जी को जब इस अभियान का पता चला तो उन्होंने इस उत्सव को एक सांस्कृतिक कार्यक्रम के रूप में समता बुद्ध विहार पर सन २००९ में मनाया था। यह कार्यक्रम बहुत अच्छी भावना के साथ मनाया। जाने लगा। कारण यह कि अशोक विजया दशमी की भांति ही यह प्रयास भी अपनी भूली बिसरी विस्मृत विरासत को पुनर्जीवित करने का सफल प्रयास माना जा रहा था। कहीं कोई समस्या नहीं थी। मगर सबसे अच्छी बात यह हुई कि समता बुद्ध बिहार से भी बड़े और तरीके से इस उत्सव का आयोजन जोहरीपुर, दिल्ली के युवा संगठन ‘भवतु सब्ब मंगल संघ' के समर्पित एवं बौद्ध धम्म के प्रति प्रतिबद्ध के द्वारा मनाया जाने लगा। गत वर्ष से जिन नगर - शहरों में ये उत्सव मनाया जा रहा है, उसी के बीच यह बहुत गर्व करने लायक बात है कि बनारस जैसे शहर में भी यह कार्यक्रम बहुत विशाल स्तर पर विश्व बौद्ध संघ द्वारा मनाया जाने लगा है। लगता है बहुत शीघ्र ही यह पर्व विशाल स्तर पर अखिल भारतीय स्वरूप प्राप्त कर लेगा।

हमें बहुत प्रसन्नता है यह जानकर कि बाबासाहेब की श्रद्धा सम्पन्न जनता ने अब अपनी विस्तृत विरासत को फिर से खड़ा करने का मानस बना लिया है। इसी कारण इस साल २०१० में इस महोत्सव को अनेक छोटे - बड़े शहरों में बौद्ध पद्धति के मनाए जाने के समाचार मिले हैं।

समस्या तब आई जब इस देश में बी.जे.पी. की केन्द्रिय सरकार बनी। केंद्र में बीजेपी की सरकार के बनते ही हमारे कई मित्र इस उत्सव को लेकर आग बबूला हो उठे। उनमें से एक मित्र ने तो एक बहुत विचित्र, गैर जिम्मेदार और अनापेक्षित ही नहीं बल्कि हमें चकित कर देने वाली एक पोस्ट पिछले वर्ष फेसवक व्हाट्स एप पर डाल दी। आप हमारे समाज का हाल जानते ही, प्रायः उनके अन्दर किसी मुद्दे की समीक्षा अथवा विश्लेषण करने की क्षमता या समझ तो होती नहीं । जब उन्हें कोई उलटी - सीधी पोस्ट नजर आती है तो वे उसे तुरंत ले उड़ते हैं। मिशन के लाभ - हानि का ख्याल किए बिना वे घोर नकारात्मक अभियान में जुट जाते हैं। इस पोस्ट के बाद क्या हुआ, जो बंधु शांति स्वरूप बौद्ध और सम्यक प्रकाशन से असहमत हैं, या नाराज हैं, या ईष्र्या करते हैं और उन्हें दीपदानोत्सव अथवा दीवाली से भी 'कोई लेना - देना नहीं है, वे केवल विरोध करने का। सदु अवसर पाकर नकारात्मकता का नंगा नाच करने लगे। हमारे परम मित्र डॉ. परमानंद जी ने पहली पोस्ट दीपदानोत्सव के विरोध में गत वर्ष डाली थी। हमने तुरंत उनके साथ इस विषय में टेलीफोन पर लम्बी बातचीत की। मगर इस वर्ष भी जो पोस्ट डाली है। उसके पहले पैराग्राफ में ही वे बौद्धिक विमर्श को महत्व न देते हुए लिख गए हैं कि, “इस नतीजे पर पहुंचा हूं कि बौद्धों ने दीवाली किसी भी रूप में नहीं मनानी चाहिए।" इन व्यक्तियों को पढ़कर हमें तालिबान की याद आ गई इसके पश्चात उन्होंने जो ११ विमर्श प्रस्तुत किए हैं वे सकारात्मक विमर्श करने के लिए नहीं अपितु अपने ही लागू करवाने के लिए दिए गए हैं। आओ हम बिन्दुवार उन पर नीरक्षीर विवेक के साथ विवेचन कर लेते हैं। अपनी विवेचनाओं से पूर्व हम यहां यह स्पष्ट कर दें कि डॉ. आनंद जिस प्रकार के गैर जिम्मेदार प्रश्न कर रहे हैं, उनके उत्तर देने से और कई प्रकार की समस्याएं पैदा होंगी ही। मगर उन सबके कहलवाने के जिम्मेदार केवल और केवल डॉ. साहब ही होंगे।

वे लिखते हैं -
"दीपदानोत्सव का उत्सव यदि अशोक ने शुरू किया होता तो या बौद्ध परंपराओं के अस्तित्व में होता तो वह भारत के बाहर बीद्ध देशों , जैसे श्री. लंका, चाईना, जापान, इण्डोनेशिया आदि में आज भी पाया जाता। लेकिन ऐसा नहीं है। परंतु थाइलैण्ड में ब्राह्मणों की घुसपैठ के कारण वहां कुछ गिनेचुने बिहारों में ही गणपति और लक्ष्मी की मूर्ति भी बनाई गई है और दिवाली भी मनाई जाती है।"

डॉ. साहब आपको ज्ञात होना चाहिए कि जब बौद्ध धर्म अपनी जन कल्याणी बुद्ध देसनाओं और कल्याणकारी कार्यों के कारण एशिया। भर में अपना प्रभाव स्थापित करने में सफल हुआ तो उस सफलता का एक कारण यह भी था कि बौद्ध धर्म ने उन देशों की परंपरागत रूप। से स्थापित मान्यताओं और परंपराओं के साथ समन्वय पूर्ण सामंजस्य स्थापित किया था। इस कारण वहां बहुत सी बातें मूल बौद्ध धर्म की और बहुत सी बातें वहां की स्थानीय एक साथ मिलकर चलीं। और वहां सद्धम्म का एक अलग स्वरूप ही अस्तित्व में आया। यही कारण है कि विभिन्न बौद्ध देशों में बौद्ध धर्म का ब्राह्य रूप अलग अलग तरह का दृष्टिमान होता है। प्रत्येक देश का अपना - अपना कलैण्डर भी और वहां अंग्रेजी कलैण्डर भी काम करता है। इसलिए सभी देशों में बुद्ध जयंती भारत की साख पूर्णिमा को नहीं मनाई जाती है। की मदद लोगे तो पता चलेगा कि जापान में बद्ध पूर्णिमा फरवरी में मनाई जाती है। तिब्बत में बुद्ध पूर्णिमा हमसे एक माह बाद मनाई जाती है। आपने थाईलैण्ड में ब्राह्मणों की घुसपैठ का वर्णन करके उनके पराक्रम को तो स्वीकार कर लिया, मगर कोई घुसपैठ 'हमारा आर से करने का प्रयास होता है ता आप कुतकों पर उतर आते हैं।

अब आप विदेशों के हिसाब से ही अपना बौद्ध धर्म चलाने की इच्छा रखते हैं तो आज भी अधिकांश बौद्ध देशों में सम्राट अशोक को जानते तक नहीं, तो फिर दीपदानोत्सव की वहां पर तलाश करना तो सरासर बेमानी है। आओ! अब हम श्री. लंका चले चलते हैं। वहां पर प्राय: सभी बुद्ध विहारों के गेट पर एक "दवाय' स्थापित है, जिसमें ब्रह्मा, विष्णु, महेश की प्रतिमाएं स्थापित हैं। प्रत्येक श्रद्धालु बौद्ध उपासक इन ब्राह्मणी देवताओं को नमन करके ही बुद्ध विहार में प्रवेश करता है। क्या आप भारत में भी इस प्रयोग को दोहराएंगे। २६ मई १९५० से पहले सभी बीट देश का अपना अलग सर्वमान्य धम्मध्वज तक था। २५  मई १९५० को कोलंबो में आयोजित ‘वल्र्ड बुद्धिस्ट फेलो' के प्रथम अधिवेशन में बाबासाहेब की उपस्थिति में सर्व मान्य धम्म ध्वजके डिजाईन का ऐलान हुआ। इसके बारे में डॉ. साहब आप क्या कहेंगे।

श्री. लंका, चीन, जापान, ताईवान, थाईलैण्ड, तिब्बत, बम आदि विदेशों में यदि बौद्ध धर्म मजबूत स्थिति में है तो उसका कारण यह है कि इन बीद्ध देशों में कटिल ब्राह्मण नहीं हैं जो भारत की तरह षडयंत्र करके उसका पराभव कर सके। विदेशों में ब्राह्मण नहीं है इसी लिए वहा पर हिन्दू त्याहार भी नहीं हैं। पर किसी न किसी रूप में दीपदानोत्सव का पब माजूद है।

विदेशों में बौद्ध धर्म की बात छिड़ेगी तो हमें बताना पड़ेगा कि जापान, कोरिया, वियतनाम, फिलीपीन आदि देशों में मुर्दे को जमीन में गाड़ने की प्रथा है। बाबासाहेब ने स्वयं भी अपनी पुस्तक में स्पष्ट किया है कि जन गणना उपायुक्त के अनुसार १९१० में अछूतों आदिवासियों में अपने मुर्दे जमीन में गाड़ने की प्रथा थी। यह उनके अछूत होने के दस कारणों से एक था। हमने ऊपर जो संदर्भ दिए, क्या डॉ. साहब अब यहां के बौद्धों में मुर्गों को जमीन में गाड़ने की प्रथा आरंभ करना चाहेंगे? डॉ. साहब आप अशोक शिला लेखों में अथवा अन्य प्राचीन साहित्य में दीपदानोत्सव के संदर्भ ढूंढ़ने के चक्कर में मृग मरिचिका के जाल में फंस गए हैं और यह भी भूल गए हैं कि हमारी सारी विरासत तो ब्राह्माणों ने पहले ही तबाह कर दी है। दूसरा आपको अपनी विरासत को लिपि बद्ध करने का काम भी यानी शिक्षा ग्रहण करने के काम पर भी कठोर प्रतिबंध लगाकर रोक दिया गया। आप हमें अशोक के ८१,००० स्तूपों का हवाला देकर बता रहे हैं कि उनमें कहीं भी दीपदानोत्सव का वर्णन नहीं है। डॉ. साहब हमें लगता है कि आपके पास अशोक के पूरे के पूरे ८४,००० स्तूपों और शिलालेखों का ब्योरा उपलबध है। कृपा करके पहले आप हमें यह रिकॉर्ड उपलब्ध कराइए हम आपके प्रति मनपूर्वक धन्यवादी होंगे।

हमारे प्रिय मित्र डॉ. साहब ने डॉ. राहुल राज (प्राचीन इतिहासकार, हिन्दू विश्वविद्यालय बनारस) के सभी तर्कों को यह कहकर काट दिया कि मन ये सभी ग्रंथ पढ़ हैं, इनमें कहीं भी दीपदानोत्सव का वर्णन नहीं है। मगर डा. साहब अपनी पोस्ट में दीपदानोत्सव को ब्राह्मणों का त्योहार बता रहे हैं। वाल्मीकिय रामायण के अनुसार न तो आश्विन माह में रावण का वध हुआ और न ही कार्तिक अमावस्या को राम का अयोध्या आगमन हुआ, तो फिर यह दिन ब्राह्मणों की दीवाली एक षड़यंत्र मात्र है। ये बातें हम इसलिए प्रस्तुत कर रहे हैं कि जब सीधे - सीधे सबूत नहीं। मिलते तो परिस्थिति जन्य साक्ष्यों की मदद ली जाती है। लोकोक्तियों और मौखिक इतिहास का भी सहारा लिया जाता है।

हमारे ये मित्र तथ्यों को नकारते ही नहीं रहे हैं। उन्होंने अशोक विजयादशमी के समर्थन में अपनी ओर से हमसे पूछे बिना शाहवाज गढ़ी (अब पाकिस्तान मेंके अशोक शिला लेख का संदर्भ अपनी पोस्ट के प्रथम बिंदु के अंत में दिया है। हमें इस संदर्भ से कोई आपत्ति नहीं है, ऐसे और भी संदर्भ हमें देने चाहिएं और आदोलन की सफलता के लिए बिना नाक - मुंह सिकोड़े उनका सम्मान भी करना चाहिए। केवल चाहिए ही नहीं, अपितु इस संदर्भ का हम लाभ उठाना भी चाहेंगे। मगर डॉ. साहब ने अपनी पोस्ट के माध्यम से इस विमर्श की गरिमा को इतना नीचे गिरा दिया है, जिस कारण हमें इस विषय में न चाहते हुए भी उनसे यह पूछना पड़ रहा है कि -

१) धम्म विजय दिवस हमारे अनुसार अशोक विजयादशमी को कहा जाता है। आपने इसके समर्थन में शाहबाज गढ़ी के शिला लेख का संदर्भ दिया है। हमारे अनुसार शाहबाज गढ़ी में चौदह शिलालेख हैं। आपको कृपा करके इतना तो बताना चाहिए था कि आप जो संदर्भ दे रहे हैं, वह किस नम्बर के शिला लेख में है। खैर हमने इन शिला लेखों को ठीक से पढ़कर जो पाया है, वह यह है कि शाहबाज गढ़ी ले चतुर्थ शिला लेख का पाठ युक्ति संगत हो सकता है, जो निम्नवत है।

• शाहबाज गढ़ी का चतुर्थ शिलालेख :
अतीत काल में कई सी वर्षों से प्राणियों का वधजीवों की हिंसा बंधुओं का अनादर तथा श्रमणों और ब्राह्मणों का अनादर बढ़ता ही गया। पर आज देवताओं के प्रिय प्रियदर्शी राजा के धर्माचरण से युद्ध का) भेरा घोप धर्मघोष में बदल गया है। देवविमान, हाथी, (नरक - सूचक) अग्नि की ज्वाला और अन्य दिव्य दृश्यों के प्रदर्शनों द्वाराजैसा पहले कई सी वर्षों से नहीं हुआ था, वैसा आज (हो रहा है) देवताओं के प्रिय प्रियदर्शी राजा के धर्मानुशासन से प्राणियों की अहिंसा, जीवों की रक्षा, बंधुओं का आदर, ब्राह्मणों और श्रमणों का आदर माता पिता की सेवा तथा बूढ़ों की सेवा बढ़ गई है। यह तथा अन्य प्रकार का धर्माचरण बढ़ा है। इस धर्माचरण को देवताओं के प्रिय प्रियदर्शी राजा और भी बढ़ाएंगे। देवताओं के प्रिय प्रियदर्शी राजा के पुत्रनाती। (पोते, परनाती) परपोते इस धमचरण को कल्प के अंत तक बढ़ाते रहेंगे और धर्म तथा शील का पालन करते हुए धर्म के अनुशासन का प्रचार करेंगे। क्योंकि धर्म का अनुशासन श्रेष्ठ कार्य है। जो शीलबान नहीं हैं वह धर्म का आचरण भी नहीं कर सकता। इसलिए इस (धर्माचरण) की वृद्धि करना तथा इसकी हानि न होने देना अच्छा है। लोग इस बात की वृद्धि में लगें और इसकी हानि न होने दें, इसी उद्देश्य से यह लिखा गया। राज्याभिषेक के बारह वर्ष बाद देवताओं के प्रिय प्रियदर्श राजा ने यह लिखवाया।

उक्त लेख में अशोक विजयादशमी अथवा डॉ. साहब के अनुसार धम्म विजयादशमी दिवस का कहीं उल्लेख नहीं है। सम्राट केवल इतना कह रहे हैं कि आज देवताओं के प्रिय प्रियदर्शी राजा के धर्माचरण से युद्ध का) मेरघोप धर्मथोप में बदल गया। डॉ. साहब कृपया बताने का कष्ट करें कि इसमें क्या कोई अंग्रेजी तारीख या देसी तिथि दी गई है। यदि कोई तिथि नहीं दी गई, मगर क्योंकि यह आपकी कल्पना है, इसलिए यह हर तराक से ठीक है। अगर ऐसी कल्पना और कोई करता है तो आप उसे ब्राह्मणों का पिट्टू कह देते हो । यह क्या मजाक है? आपने अशोक विजयादशमी का अशोक शिला लेख में संदर्भ ढूंढ़ निकाला। इसके लिए आपको बधाई। पर यह बताओ कि आप जो दीवाली - दीवाली चिल्ला रहे हैं, वास्तव में आप दीवाली के बहाने हमारे महान उत्सव दीपदानोत्सव के पीछे लट्ठ लेकर क्यों पड़े हुए। हो? भोले भाले समाज को कुशल नेतृत्व की जरूरत है। अनावश्यक कुतर्कों की नहीं

२) डॉ. साहब कहते हैं - “दीपदानोत्सव के विषय में किताब लिखने वाले लेखकों से उन्होंने बात की तो पता चला कि उनके पास इस। बात का कोई संदर्भ नहीं है। उनके इस कथन से सिद्ध हो गया कि वे अपने घर में तैयार वालों को भी दूसरों के सिर पर मढ़ देते हैं ।"

सुनिए हमारा तर्क डॉ. साहब बार - बार दीपदानोत्सव को ब्राह्माणों का त्यौहार - ब्राह्मणों का त्यौहार बता रहे हो। एक बार और बता दें कि वाल्मीकिय रामायण के अनुसार न तो आश्विन माह में रावण का वध हुआ और न ही कार्तिक अमावस्या को राम का आगमन हुआ, तो फिर यह दिन ब्राह्माणों की दीवाली कैसे हो गया? यह ब्राह्मणों का षड़यंत्र मात्र है। यह खुशी की बात बिल्कुल भी नहीं है कि हमारे मित्र डॉ. साहब भी इसी पडयंत्र (को अपना अंधा समर्थन देकर आनंद मना रह हैं।

धम्म पदाचार्य आंबेडकरी बौद्ध जगत के मूर्धन्य साहित्यकार धम्म पदाचार्य भद्रशील रावत जी की स्थापना है कि 'विजयदतमी (दशहरा) और दीपावली का राम - रावण से कोई संबंध नहीं है।' हम उनके इस ऐतिहासिक आलेख को विषय विस्तार के लिए क्षमा याचना सहित अपने धर्म बंधुओं के ज्ञान वर्धन के लिए जस का तस प्रस्तुत कर रहे हैं।

"भारत वर्ष के उत्तरांचल में आश्विन शुक्ल पक्ष दसवीं को रावण वध किया जाता। है, जो पूर्णतः गलत है। महर्षि वाल्मीकि अपने महाकाव्य में रावण का वध चैत्र कृष्ण पक्ष अमावस्या को करवाते हैं। चैत्र की अमावस्या को मारा गया रावण आश्विन मास की विजयादशमी को नहीं मारा जाना। चाहिए। वास्तव में यह इसलिए मारा जाता है, क्योंकि लोग वाल्मीकीय रामायण का बुद्धि पूर्वक अध्ययन नहीं करते। आश्विन मास में रावण को मार कर लोग ब्राह्मण ऋषि वाल्मीकि के साथ विश्वास घात करते हैं, जो नहीं किया जाना चाहिए। वाल्मीकि रामायण में दसरथ पुत्र रामचन्द्र का राज्याभिषेक चैत्र मास की शुक्ल पक्ष की पंचमी छठी को होना था, किन्तु राम का राज्याभिषेक तो दूर उन्ह कैकेई क दुराग्रह क कारण १४ वर्ष के लिए वनवास पर जाना पड़ा।

श्रीमानयं मासः पुण्यः पुष्पित काननः ।
यौबराज्याय रामस्य सर्वमेवोषकल्यता ।।
(अयोध्या काण्ड सर्ग ३ श्लोक से)

अर्थ -
यह चैत्रमास बड़ा सुन्दर और पवित्र , इसमें सारे वन उपवन खिल उठे हैंअतः इस समय श्रीराम का युवराज पद पर अभिषेक करने के लिए आप लोग सब सामग्री एकत्र कराइए।

श्व एव पुष्यो भविता श्वोभिषेव्यस्तु मे सुतः ।
रामो राजीवपत्रो युवराज इति प्रभुः ।।
(अयोध्या काण्ड सर्ग ए श्लोक २)

अर्थ -
दसरथ ने मंत्रियों के साथ सलाह करके यह निश्चय किया कि कल ही पुष्य नक्षत्र होगा, अतः कल ही मुझे अपने पुत्र राम का युवराज के पद पर अभिषेक कर देना चाहिए।

अघ चन्द्रोच्युषगमत पुष्यात् पूर्व पुनर्वसु ।
श्वः पुष्ययोग नियत वक्ष्यन्ते दैव चिन्तकाः ।।
(अयोध्या काण्ड सर्ग , श्लोक )

अर्थ -
आज चन्द्रमा पुष्य से एक नक्षत्र पहले पुनर्वास पर विराजमान है, अतः निश्चय ही कल वे युष्य नक्षत्र पर रहेंगे ऐसा ज्योतिषी लोग कहते हैं।

"योग्य पाठको! वाल्मीकीय रामायण के अनुसार राम का राज्याभिषेक चैत्र मास में ऐसी तिथि को होना था, जिस दिन पुष्य नक्षत्र पड़ रहा था। सभी जानते हैं कि राम को अगले दिन राज्याभिषेक के स्थान पर १४ साल के लिए वन को जाना पड़ा। भरत राम को लौटाने गयेलेकिन राम लोटने को तैयार नहीं थे, तो भरत ने राम के समक्ष ही भीषण प्रतिज्ञा की -

चतुदर्शी हि सम्पूर्ण बर्बठ्हनि पूनम ।
न लक्ष्यामि यदि त्वां तु प्रवेक्ष्यामि हुताशन ।।
(अयोध्या काण्ड सर्ग ११२ श्लोक २५)

अर्थ -
हे राम! यदि चौदह वां वर्ष पूर्ण होने पर नूतन वर्ष के प्रथम दिन ही मुझे आपका दर्शन नहीं मिलेगातो मैं जलती हुई ज्वाला आग में प्रवेश कर जाऊंगा।

"भरत की यह प्रतिज्ञा राम हमेशा याद रखते थे। राम तेरह वर्ष तक तो सही सलामत रहे। चीदहवां वर्ष लगते ही उनके सामने परेशानियां आने लगीं। अतः चौदहवें वर्ष में रावण द्वारा सीता का अपहरण किया गया। राम-लक्ष्मण सीता को खोजते - खोजते जाब सुग्रीव के यहां पहुंचे उस समय वर्षा प्रारंभ हो चुकी थी। वाली का वध करने के बाद वे चार महीने सुग्रीव के राज्य में ही रहे।

किष्किंधा काण्ड के सर्ग ३० श्लोक ६४ में राम कहते हैं। में सीता को न देखने के कारण शोक से संतप्त हो रहा , अतः ये वर्षा के चार महीने मेरे लिए सौ वयों के समान बीते हैं।" इसी सर्ग ८० के श्लोक ७८ में वे कहते हैं - "सुग्रीव ने यह प्रतिज्ञा की थी कि वर्षा का अंत होते ही सीता की । खोज आरंभ कर दी जाएगी किन्तु वह क्रीड़ा विहार में इतना तन्मय हो गया है कि इन बीते हुए चार महीनों का उसे पता ही नही है।" सुग्रीव अंगद हनुमान को दक्षिण में भेजता है। अंगद हनुमान आश्विन मास के बीतते बीतते दक्षिण की ओर गए थे। एक महीना व्यतीत हो गया लेकिन वे सीता की खोज नहीं कर पाए। अंगद हनुमान कहने लगे -

शासनात् कपिराज्यस्य वयं सर्वे विनिर्गतान ।
मास पूर्णा बिलास्थानां हरयः कि न बुध्यत ।।
वयं माश्व युजे मासित काल संख्या व्यवस्थिताः ।।
प्रख्थिताः सोनुषिचातीतः किमतः कार्यमुत्तरम् ।।
(किष्किन्धा काण्ड सर्ग 53 श्लोक -9)

अर्थ -
वानरो! हम सब लोग वानरराज की आज्ञा से आश्विन मास बीतते बीतते एक मास की निश्चित अवधि स्वीकार करके सीता की खोज के लिए निकले थे, किन्तु हमारा वह एक मास उस गुफा में ही पूरा हो गया। क्या आप लोग इस बात को नहीं। जानते हम जब चले , तब से लौटने के लिए जो मास निर्धारित हुआ था, वह भी बीत गया अतः अब आगे क्या करना चाहिए ।

"उपर्युक्त अंश में यह स्पष्ट कहा गया है कि अंगद हनुमान आदि बानर सीता की खोज करने के लिए आश्विन मास के अन्त में चले थे। जब कि हिन्दू लोग तो रावण का वध ही आश्विन मास में कर देते हैं। वानर चिन्तित थे कि अब बसंत का महीना आना चाहता है। हनुमान सीता के पास जब पहुंचते हैं, तो सीता सुन्दर काण्ड सर्ग ९७ श्लोक ८ में हनुमान से कहती है, बानर! यह दसवां महीना चल रहा है। अब वर्ष पूरा होने में दो मास शेष हैं। निर्दयी रावण ने मेरे जीवन के लिए जो अवधि निश्चित की है, उसमें इतना ही समय बाकी रह गया है। सीता हनुमान के माध्यम से राम के लिए एक संदेश भेजना चाहती है। सुन्दर काण्ड सर्ग ४० श्लोक १० में सीता कहती हैं, "राजकुमार! शसूदन! मैं आपकी प्रतीक्षा में किसी तरह एक मास तक जीवित नहीं रह सकुंगी ।

"इसके बाद राम रावण पर आक्रमण करते हैं। मेघनाद का वध होता है। मेघनाद क वध से दुखी होकर रावण सीता का वध। करना चाहता है। रावण को रोकते हुए सुपाश्र्व कहता है -

कवं नाम दशग्रीव साक्षाटूश्रवणानुज ।
हन्तुमिति वैदेहीं क्रोघा धर्ममपास्य च ।।
(युद्ध काण्ड सग ९२ लाक ६५)

अर्थ -
महाराज रावण ! तुम तो साक्षात कुबेर के भाई हो, फिर क्रोध के कारण धर्म को तिलांजलि देकर (छोड़कर) सीता के वध की इच्छा कैसे करते हो?

वेदविद्यावतस्नातः स्वकर्मनिरस्तथा ।
स्त्रियः कस्सा बवं बीर मन्यसे राक्षसेश्वर ।।
(युद्ध काण्ड सर्ग ९९ श्लोक ६४)

अर्थ -
वीर राक्षस राज! तुम विधिपूर्वक ब्रह्मचर्य का पालन करते हुए वेद बिया का अध्ययन पूरा करके गुरुकुल से स्नातक (Graduate) होकर निकले थे और तब से सदा अपने कर्तव्य के पालन में लगे रहे तो भी आज अपने हाथ से एक स्त्री का वध करना तुम कैसे ठीक समझाते हो ?

अभ्युत्थान त्वमव कृष्णपक्ष चतुर्दशी ।
कृत्वा नियढमावस्यां विजयाय बलैबृत ।।
(युद्ध काण्ड सर्ग ९२ लाक ६६)

अर्थ -
आज कृष्णपक्ष की चतुर्दशी (चौदस) है। अतः आज ही युद्ध की तैयारी कर कल अमावस्या के दिन सेना के साथ विजय के लिए प्रस्थान करो ।

नैब रात्रि न दिवस न मुहुर्त न च क्षणम् ।
रामारावणयो युद्ध विरामधुपगच्छाति ।।
(युद्ध काण्ड सर्ग १०७ श्लोक ६६)

अर्थ -
राम और रावण का वह युद्ध न रात में बन्द होता था और न दिन में। दो घड़ी अथवा एक क्षण के लिए भी उसका। विराम नहीं हुआ और अमावस्या के दिन मातलि द्वारा याद दिलाए जाने पर ही मर्यादा पुरुषोत्तम राम ने अगस्त्य ऋषि द्वारा प्रदत्त बाण के प्रहार से वध कर दिया।

स शरा रावण हत्या रुधिराई कृतच्छविः।
कृतवर्मा निवृतवत् स तूतें पूनराविश ॥
(युद्ध काण्ड सर्ग १०८ श्लोक २०)

अर्थ -
इस प्रकार रावण का वध करके खून से रंगा हुआ, वह शोभाशाली बाण अपना काम पूरा करने के बाद पुनःविनीत सेवक की भांति रामचन्द्र के तरकश में लौट आया।

विद्वान पाठकगण! जरा सोचिए कि रावण राम की पत्नी सीता का वध करना चाहता है, उस दिन चैत्र मासी चौदस थी लेकिन सुपाश्र्व के समझाने पर अगले दिन चैत्र मास की अमावस्या को रावण राम से लड़ने जाता है और रात दिन के संघर्ष में रावण राम के द्वारा ऋषि अगस्त्य द्वारा प्रदत बाण से मारा जाता है। रावण का दाह संस्कार करने के बाद राम अयोध्या आने की तथा भरत के संकल्प की चिन्ता करने लगते हैं। युद्ध काण्ड सर्ग १२१ श्लोक ७ में वे विभीषण से कहते हैं, “अब तो तुम इस बात की ओर ध्यान दो कि हम किस तरह जल्दी से जल्दी अयोध्यापुरी (को लौट सकेंगे। क्योंकि वहां तक पैदल यात्रा करने ।
बाले के लिए यह मार्ग बहुत ही दुर्गम है।"

राम के ऐसे कहने पर विभीषण ने उत्तर दिया - "राज कुमार! आप इसके लिए चिन्तित न हों। मैं एक ही दिन में आपको। उस पुरी (नगर में पहुंचा ढूंगा।" (सर्ग १२१, श्लोक ८) पुनश्व सर्ग १२१ श्लोक ९ में विभीषण आग्रह करता है, "मेरे यहां मेरे बड़े भाई कुबेर का सूर्य समान तेजस्वी पुष्पक विमान मौजूद है, जिसे महाबली रावण ने संग्राम में कुबेर को पराजित करके छीन लिया था।

चैत्र मास वसंत का महीना माना जाता है, जिसमें सारी प्रकृति में सुन्दरता ही सुन्दरता दिखाई देती है। राम पुष्पक विमान में बैठकर अयोध्या को चले। मार्ग में चैत्र मास की छाई सुन्दरता का वर्णन करते हुए राम सीता को स्थानों का निरीक्षण करा रहे ।

"यही पंपा नामक पुष्करणी है जो तटवर्ती विचिन काननों (उद्यानोंयगीचों) से सुशोभित हो रही है। यहां तुम्हारे वियोग से अत्यन्त दुखी होकर मैंने विलाप किया था।" यद्ध काण्ड सर्ग १२३ श्लोक ४०, पुनश्च इसी सर्ग १२ के श्लोक ५२ से ५८ में वे सीता से कहते हैं - “हे मिथिलेश कुमारी। यह काननों से शोभित रमणीय यमुना नदी दिखाई देती है और यह शोभाशाली भारद्वाज आश्रम दृष्टि गोचर हो रहा है। ये पुण्य सलिला त्रिपथगा गंगा नदी दीख रही है। जिन के तट पर नाना प्रकार के पक्षी कलरव (चह चाहट) करते हैं और ब्राह्मण गण कमों में रत हैं। इनके तटवर्ती वन के वृक्ष सुन्दर फूलों से भरे हुए हैं।

"चैत्र मास की सुन्दरता का दृष्य (नजारा) दिखाते हुए राम चैत्र शुक्ल पक्ष पंचमी के दिन भारद्वाज मुनि के आश्रम में उतर कर उन्हें प्रणाम करते हैं -

पूर्ण चतुदरों वर्ष पंचयां लक्ष्मणाग्रजः ।
भरद्वाजाश्रम प्राप्य बबन्दे नियतो मुनिम् ॥
(युद्ध काण्ड सर्ग १२१ श्लोक १)

अर्थ -
रामचन्द्र ने चौदह वर्ष पूर्ण होने पर पंचमी श्लोक तिथि को भारद्वाज आश्रम में पहुंचकर मन को वश में रखते हुए मुनि को बंद (प्रणाम) किया।

"चैत्र शुक्ल पक्ष पंचमी को आश्रम में उतर कर राम ने विचार किया कि आज ही चौदह वर्ष का अंतिम दिन है। भरत के सकल्प का याद करक उन्हान साचा कि यदि आज भरत को मे आगमन की सूचना नहीं मिली तो वह आत्मदाह कर लेगा। अत उन्होंने युद्ध काण्ड सर्ग १२५ श्लोक ८ में हनुमान से कहा - "कपिश्रेष्ठ! तुम शीघ्र ही अयोध्या जाकर पता कर लो कि राज भवन में सब लोग सकुशल तो हैं न।" और कहना, "वे (राम) प्रयाग में हैं और भारद्वाज मुनि के कहने से उन्हीं के आश्रम में आज पंचमी की रात बिताकर कल उनकी आज्ञा से वहां से चलेंगे। तुम्हें यहीं राम का दर्शन होगा।" (सर्ग १२५, श्लोक २४) हनुमान उसी समय उड़े और भरत के पास जा पहुंचे। वाल्मीकि रामायण युद्ध काण्ड सर्ग १२६ श्लोक ५४ में हनुमान भरत से कहते - "हे भरत: किष्किंधा से गंगा तट पर आकर वे प्रयाग में भारद्वाज मुनि के समीप ठहरे हुए हैं। कल पुष्य नक्षत्र के योग में आप किसी विघ्न बाधा के राम का दर्शन करेंगे।

विद्वान पाठको! जरा सोचिएकि राम वन को कौन से मास में गये ? उत्तर है चैन मास में उनका राज्याभिषेक कौन से नक्षत्र में होना था। उत्तर है पुष्य नक्षत्र में। उनको चौदह वर्ष कब पूर्ण होंगे? उत्तर है चैत्र मास में ही रावण की मृत्यु कीन से महीने में हुई? उत्तर है चैत्र की अमावस्या को। रावण वध के बाद प्रयाग में राम कान सी तिथि को आये? उत्तर है चैत्र शुक्ल पक्ष पंचमी को। राम भरत से कौन सी तिथि तथा कोन से नक्षत्र में मिले? उत्तर है-चैत्र शुक्ल पक्ष की छट और पुष्य नक्षत्र का अतः रावण का वध चत्र मास की अमावस्या का होना चाहिए न कि आश्विन शुक्ल पक्ष दसवीं को, तो फिर हिन्दू। लोग विजयादशमी और दीपावली का संबंध राम से क्यों मानते हैं? उत्तर है क्योंकि वे अंध विश्वासी, परंपरावादी एवं रूढ़िवादी हैं। वे सदा ही सत्य बातों से परहेज करते हैं।

"वास्तव में विजयादशमी तथा दीपावली का राम से कोई संबंध नहीं है। चैत्र मास से लगभग आठवें महीने में दीपावली का पर्व आता है। राम इन आठ महीनों में क्या करते रहे? हिन्दुओं का यह मानना तर्क संगत नहीं है कि राम दीपावली के दिन अयोध्या आये थे। विजयादशमी का सीधा संबंध सम्राट अशोक से है। आज ही के दिन ईसा पूर्व २६१ में कलिंग विजय करने के बाद अशोक ने घोषणा की थी मैं आने वाले समय में विजय हेतु हथियार नहीं उठाऊंगा। हिंसा के स्थान पर अहिंसा का पालन करूंगा। क्योंकि इस कलिंग युद्ध में भीषण मार काट हुई है। लाखों नरनारा मार गये हैं। लाखों बंदी बनाए गये हैं। मैं भगवान बुद्ध की शरण में जाता हूं तथा मैं जीवन पर्यन्त धम्म राज्य का संचालन करेगा। उसी समय से बौद्ध जगत में इसे क्षत्रियों का पर्व माना गया है। यह विजयादसमी बौद्धों की ह, सम्राट अशोक बोद्ध था। १४ अक्टूबर १९५६ को विजयादशमी के ही दिन बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी ने सात लाख दलित अनुयायियों सहित बौद्ध धर्म अपना लिया था। हिन्दुओं की अमानवीय यातना एवं जुआत के कारण बाबासाहेब ने १३ अक्टूबर १९३५ को घोषणा की थी कि ये मेरा दुर्भाग्य था कि - मैं हिन्दू पैदा हुआ, किन्तु मैं हिन्दू रह कर मरुंगा नहीं। इक्कीस वर्ष के सतत अध्ययन और प्रतीक्षा के बाद ११ अक्टूबर, १९५६ विजयादसमी यानी अशोक धम्म दसमी को वे बौद्ध हो गये। इसी प्रकार दीपावली से भी राम का दूर से भी संबंध नहीं है। यह ऋतु पर्व है। भगवान बुद्ध के समय यह यक्ष रात्रि के नाम से मनायी जाती थी जो अब आते आते लक्ष्मी पूजा में बदल गई है। विद्वानों एवं राम लीलाओं व्यवस्थापकों से निवेदन है कि वे अपनी भूल पहचानें और इस दिन यानी विजयादसमी के दिन त्रिरत्न की शरण में आकर सम्राट अशोक एवं बाबासाहेब डॉ. आंबेडकर के पद चिह्नों पर चलें।

उक्त आलेख पर यदि किसी को संदेह सताने लगे तो वह स्वयं अपनी आर से वाल्मीकिय रामायण का अध्ययन करके सत्यता को जान सकता। कृपया ध्यान दें कि हमारे जिन मित्रों को दीवाली का कार्तिक अमावस्या के साथ किसी प्रकार का संबंध न होने के बारे में और जाने की जिज्ञासा है तो वे अलबरूनी का भारत" नामक पुस्तक में समाहित इतिहास का अध्ययन करें। आपको यह जानकर आश्चर्य होगा कि प्रसिद्ध इतिहासकार एवं शुरुआती मुसलमान यात्री अलबरनी (४,५ सितंबर ९७३ - १३ दिसम्बर १०४८) जब भारत की यात्रा पर आया । तो उसने पाया कि कार्तिक अमावस्या के दिन एक ऋतु पर्थ मनाने का प्रचलन भारत में मौजूद है। मगर उन्होंने यह कतई नहीं लिखा है कि इस पर्व का किसी भी प्रकार से दशरथ पुत्र राम के साथ कोई संबंध है।

इस संदर्भ में अलबेरूनी के शब्दों का अवलोकन अपेक्षित है। वे लिखते हैं -

"कार्तिक की पुली पहली, या अमावस्या का दिन, जब सूर्य तुला राशि में जाता है, दीवाली कहलाती है। तब लोग स्नान  करते आमोद के वस्त्र पहनते एक दूसरे को पान और सुपारी उपहार देते हैं, वे सवार होकर दान देने के लिए मन्दिरों को जाते। और दोपहर तक एक दूसरे क साथ हर्ष से खेलते हैं। रात को वे प्रत्येक स्थान में बहुत बड़ी संख्या में दीपक जलाते, जिससे वायु पूर्ण रूप से निर्मल हो जाती है। इस पर्व का कारण यह है कि वासुदेव की स्त्री, लक्ष्मी, विवोचन के पुत्र, बलि, को जो सातवें पाताल में बन्दी है चप मी एक बार बन्धन मुक्त करती और ससार में जाने की आज्ञा देती है। इसलिए यह त्योहार बलिराज्य अर्थात बलि का आधिपत्य, कहलाता है। हिन्दू कहते हैं कि कृतयुग में यह समय सामाग्य का समय था, और वे प्रसन्न होते क्योंकि प्रस्तुत उत्सव का दिन कृतयुग के उस समय के सदृश है।

मगर यह बात विशेष चौंकाने वाली है कि अलवेनी जी ने इसी पुस्तक में अहोई देवी की पूजा के बारे में स्पष्ट लिखा है कि इस देवी का सीधा संबंध सम्राट अशोक से  होता हे। अलवरूनी के भारत में न तो दशहरे का कोई वर्णन है और न ही रामलीलाओं का स्पष्ट है। कि अलवनी के भारत भ्रमण के समय तक भारत के इतिहास से कटिल ब्राह्मणों ने सम्राट अशोक के नाम को लगभग पूरी तरह पौंछ कर रख दिया। मगर इस तथ्य से यह भी स्पष्ट होता है कि अलवनी के बाद किसी समय राम को कार्तिक अमावस्या के ऋतु पर्व से जोड़कर दीवाली का पर्व ब्राह्मणों ने हिन्दू पर्व के रूप में गढ़ लिया यहां पर हमें ब्राह्मणा के बारे में बाबासाहेब द्वारा कही गई बात सदा याद रखनी चाहिए। वे कहते एक इंसान कुछ इंसानों को कुछ समय के लिए मूर्ख बना सकता है, लेकिन एक इंसान सब लोगों को सब समय के लिए मूर्ख नहीं बना सकता। बाबासाहेब अपने शिष्यों को सचेत करते हुए इसी ग्रंथ में आगे कहते हैं - "प्राचीन भारत के इतिहास से पर्दा हटाया जाना आवश्यक है। अगर ऐसा नहीं किया गया, तो प्राचीन भारत इतिहास विहीन हो जाएगा। यह संयोग है कि भारतीय बौद्ध साहित्य की मदद से प्राचीन इतिहास को उस मलबे से खोदकर निकाला जा सकता है, जिसके नीचे ब्राह्मण लेखकों ने अपने उन्माद में उसे दफन कर दिया है। बौद्ध साहित्य उस मलबे को हटाने में व उसके नीचे छिपे तथ्यों को बिलकुल स्पष्ट रूप से देखने में हमारी सहायता करता है।

बाबासाहेब की उक्त चेतावनी के मद्देनजर यदि हम अपने भूले बिसरे उत्सवों बुद्ध बिहारों और संस्कारों को पुन स्थापित करते हैं तो कम से कम हमारे अपने विद्वानों को तो उसमें नुक्ता चीनी नहीं करनी चाहिए, बल्कि उस काम को गति देने के लिए एक साथ आगे बढ़ाना चाहिए। आज जो ईमानदार और समर्पित बौद्धजन अपनी गौरव शाली बौद्ध विरासत को ब्राह्मणों के चंगुल से मुक्त कराने के लिए दीपदानोत्सव आदि संस्कारों के माध्यम से अपनी गौरव शाली संस्कृति को पुन र्जीवित करने के लिए दिन रात परिश्रम कर रहे, ये उत्साही साथी कोटि - कोटि साधुवाद के पात्र हैं। उससे आज नहीं तो कलकल नहीं तो परसोंचाहे लग जाएं बरसोंहम बाबासाहेब के अरमानों के अनुरूप भारत वष को बुद्धमय बना कर ही दम लेंगे। 'दीपावली' शब्द को ही लोगबाग दीवाली कहने लगे हैं। ‘दीपावली शब्द २ शब्दों से मिलकर बना है। दीप + अवली का अर्थ होता है दीपक, दीया अथवा चिराग। इसी प्रकार अवली का अर्थ होता है पंक्ति, कतार इस संबंध में चार वेदों के सफल अनुवादक स्वनाम धन्य संस्कृत विद्वान व भारत विद ऋग्वेद के अनुवादक, होने के नाते अपने अनुवादकीय के तौर पर अपनी बात लिखते समय डॉ. साहब का बहुत चौंकाने वाला तथ्य प्रस्तुत करते हैं। यह सत्य तथ्य इस प्रकार है।

अपनी बात समाप्त करने से पहले मैं यह कहने का लोभ संवरण नहीं कर पा रहा हूं कि ऋग्वेद की एक बात ने मुझे बहुत चकित किया है, उन्नत समाज, विचारशील लोगों एवं सभ्य परिवारों की सभी सामग्री का उल्लेख होते हुए भी कहीं भी दीपक अथवा किसी कृत्रिम प्रकाश साधन का नाम नहीं मिला ।

अब इस युग के परमानन्दों को नीर क्षीर विवेक के आधार पर यह निर्णय लेना चाहिए कि जब दशहरा - दीवाली का कार्तिक अमावस्या से दूर दूर का भी कोई संबंध सिद्ध नहीं होता है तो यह बात अपने आप सिद्ध हो जाती है कि यह वास्तव में एक बौद्ध महोत्सव हैजिस पर ब्राह्मणों ने प्रतिक्रांति के तहत वृहद्रथ मौर्य की हत्या करके बौद्धों के साथ की गई नृशंस विध्वंस लीला के बाद कब्जा किया था। जब बुद्ध से पूर्व अथवा वेदिक काल में ‘दीप’ जैसी किसी वस्तु अथवा कृत्रिम प्रकाश का कोई वर्णन ही नहीं मिलता है तो डाँ. पता नहीं क्यों बिना बांस की बांसुरी बजाने पर तुले हुए हैं। दूसरी ओर संपूर्ण त्रिपिटक बौद्ध साहित्य में दीप, दीपक, प्रदीप शब्दों की भरमार है। इसे कहते हैं जिसका बाप जिंदा हो, उसे कोई हरामी कैसे कह सकता है?

यह बात ठीक है कि मिलिन्द पह के अनुसार विद्वान लोग सद्धम्म के लिए वरदान सिद्ध हो सकते है, पर हमारा अनुभव कहता है कि - यदि विद्वान नकारात्मक सोच पर सवार हो जाएं तो उसका बेड़ा गर्क भी कर सकते हैं। मगर बीएचयू के डॉ. राहुल राज पर हमें गर्व कि वे और उनके बहुत से साथी, मान - अपमान की परवाह किए बगैर सद्धम्म के विकास में बेजोड़ भूमिका निभा रहे हैं। डॉ. साहब को यदि हर्षवर्धन कृत नागानंद में यदि कहीं दीपदानोत्सव का वर्णन नहीं मिला तो डॉ. राहुल राज को गालियां देने की बजाए उनके साथ सकारात्मक विमर्श स्थापित करना चाहिए था। मगर मैं सभी परमानंदों से एक बात जरूर कहना। चाहूंगा कि आज एक साधारण बौद्ध धर्मावलंबी भी जानता है कि प्रत्येक वर्ष (कार्तिक पूर्णिमा को प्रयाग इलाहवाद) में आयोजित होने वाला महाकुंभ नाम का विशाल आयोजन महाराजा हर्षवर्धन ने ही आरंभ किया था। आपको नागानंद अथवा बाण भट्ट बिरचित हर्ष चरितम कहीं कुम्भ के मेले का तो वर्णन मिला होगा। क्या आप में इतना दायित्व बोध है कि उस मेले को फिर से बौद्ध संस्कृति के अनुरूप पुनस्र्थापित कर सके आप तबाह कर दिए गए इतिहास में तो दीपदानोत्सव की तारीख ढूंढ़ रहे हैं मगर जिस 'महाकुंभ' नामक महोत्सव की तिथि और उसका इतिहास सर्वज्ञात है, उसे मनाने में आपका क्या संकोच है, महाकुंभ का महोत्सव ऐसा पर्व है जिसका वर्णन चीनी बौद्ध यात्रियों ने भी अपनी यात्रा विवरणों में वीद्ध उत्सव के रूप में दिया है।

बौद्ध धर्म में माह के आठ दिनों पर ‘उपोसथ' धर्म का पालन करने का विधान है। कार्तिक अमावस्या जिस दिन हम दीपदानोत्सव मनाते हैं, यह भी अमावस्या के दिन पड़ती। है। यह उत्सव ‘उपोस धर्म का पालन करते हुए अगर एक महोत्सव के रूप में मनाया जाता है तो किसी को कोई आपत्ति नहीं होनी चाहिए। इस दिन हम लक्ष्मी, - गणेश, सीता - राम की पूजा नहीं करते बल्कि अशोक, आंबेडकर जी के प्रति सम्मान प्रदर्शित करते हैं। आपत्ति तो जब होनी चाहिए जब कोई इस दिन लक्ष्मी - गणेश की पूजा करे अथवा ब्राह्मणों को बुलाकर उनकी जेब में अपना धन डाले। मगर डॉ. साहब अपनी पोस्ट से यही सिद्ध करना चाह रहे हैं जैसे कि इसे ब्राह्मणी तरीके से मनाया जा रहा है।

डॉ. साहब ने बिंदु नं. ७ में जो बात उठाई है उससे भी यही साबित होता है कि वे जबर्दस्ती दीवाली को ब्राह्मणों का उत्सव सिद्ध करने पर तुले हुए हे । बाबासाहब ने ब्राह्मणों की करतूतों से दुखी होकर इसी ग्रंथ के अगले पृष्ठों पर फिर कहा था - "प्राचीन भारत के इतिहास से पर्दा हटाया जाना चाहिए। इस उद्घाटन के बिना प्राचीन भारत इतिहास विहीन रह जाएगा। प्रसन्नता का विषय है कि बौद्ध साहित्य की मदद से प्राचीन इतिहास को उस मलबे से खोदकर निकाला जा सकता है, जिस मलबे के नीचे ब्राह्मण लेखकों ने पागलपन में उसे दबा दिया है। मलबे के इस उत्खनन से हम प्राचीन भारतीय इतिहास को नव प्रकाश में देख सकते हैं।

अगर हमारे समाज सेवी और विद्वान गण बाबासाहेब की भावना के अनुरूप अपने गौरव और विरासत को उजागर करने का काम करते में बढ़ - चढ़कर सहयोग करना चाहिएन कि वात-बात में मामूली से मुद्दों को लेकर फेसबुक की तरफ दौड़ना चाहिए। आज हम बाबासाहेब के बच्चे इतने सक्षम हो गए हैं कि ब्राह्मणों द्वारा कार्तिक अमावस्या को दीवाली के रूप में मनवाना छुड़ा सकते हैं हम उदाहरण के रूप में नागपुर नगर और वहां के समर्पित नगर वासियों का नाम बहुत गर्व से बता सकते हैं । बाबासाहेब की १४ - १५ अक्टूबर की धम्म दीक्षा से पूर्व नागपुर नगर आर.एस.एस द्वारा की जाने वाली शस्त्र पूजा के लिए जाना जाता था। मगर बाबासाहेब की दीक्षा के मात्र ६० वर्ष पश्चात ही बाबासाहेब की धम्म दीक्षा वाले दिन यानी अशोक विजयादशमी के दिन पूरा नागपुर भीममय और बुद्धमय हो जाता है।

आज उनका शव पूजा का पर्व उनके मुख्यालय तक सिकुड़ कर रह गया है। मुझे लगता है जब हमारे लोग कार्तिक अमावस्या के दिन दीपदानोत्सव मनाने का विरोध करते हैं और दीवाली को ब्राह्मणों का उत्सव बताते नहीं थकते वास्तव में इस बात पर ब्राह्मण लोग ठहाका लगाकर हंसते होंगे कि अब हमें दीपावली को ब्राह्मणों का पर्व बताने के लिए जूझना नहीं पड़ेगाअब इन्हीं के समझदार लोग हमारा काम करने में जुट गए हैं। इस अवसर पर हम सभी मिलकर ईमानदाराना और एकजुट प्रयास करें तो हम भगवान बुद्ध, सम्राट अशोक और परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर की शानदार विरासत को पुन र्जीवित कर सकते हैं। सफलता हमारी एकता समर्पण और सामथ्र्य पर निर्भर करती है। यदि एसा हो गया तो नकार खाने में ब्राह्मणों की तूती सुनने वाला कोई नहीं मिलेगा।

हमारे पाठकों को यह बात अखर सकती है कि यह पोस्ट कुछ अधिक लंबी हो गई। इस नाराजगी के पात्र हम नहीं, खुद डॉ. साहब जी हैं। जिन्होंने हमें इस लंबी पोस्ट को लिखने के लिए मजबूर कर दिया। इसी वजह से हम काफी कुछ जानते हुए भी इस पोस्ट को यहीं समाप्त करना चाहेंगे। मगर उनके सवालों का जबाव देने के लिए जितना जरूरी है, उतना तो दिया गया है। याद रहे झूठ तभी सत्य पर बाजी मार ले जाता है, जब सत्य मान रहता है।

डॉ. साहब गलत बयानी कर रहे हैं कि उनके पास अशोकावदान के दो संस्करण हैं। तो क्या किसी के पास किसी पुस्तक के कई संस्करण होने से झूठ सत्य में बदल जाता है। दिव्यावदान नामक ग्रंथ जो श्री. लंका मूल का संस्कृत प्रय है। इस ग्रंथ में अशोक कालीन इतिहास प्रामाणिकता सहित उपलब्ध है। इस ग्रंथ का अभी तक हिंदी अथवा मराठी अनुवाद ही नहीं हुआ है। इस ग्रंथ में ८८ अवदान यानी ३८ अध्याय हैं, जिनमें से एक अवदान ‘अशोकावदान' भी है।

मराठी भाषा में दुर्ण भागवत द्वारा दिव्यावदान का अनुवाद अवश्य किया गया था, मगर यह अनुवाद संक्षिप्त है अकादमिक संसार में संक्षिप्त अनुवाद की कोई प्रामाणिकता नहीं मानी जाती। पाठक गण धैर्य रखें 'दिव्यावदान' का प्रामाणिक एव मुकम्मल हिंदी अनुवाद सम्यक प्रकाशन द्वारा लाया जा रहा है। डॉ. साहब ने आठवीं आपत्ति के तहत बताया है कि, ‘हम लोगों ने होली के दिन नजदीकी स्तूप लेणी, अशोक स्तंभ पर जाकर दिन भर धम्म गोष्ठि करना शुरू किया है। वे ऐसा होली पर होने वाली। हुल्लड बाजी से बचने के लिए करते और चूंकि होली फागुन पूर्णिमा के दिन पड़ने के कारण उपोसथ के दिन पड़ती है। इसलिए यह दिन उनके द्वारा उपोसथ धर्म का पालन करते हुए बौद्ध धार्मिक विधि से मनाया जाता है।

हम डॉ. साहब के इस प्रयास की न केवल प्रशंसा करते , बल्कि उन्हें ढेर सारे साधुवाद भी देते हैं मगर डॉ. साहब के इस प्रयास से उनके चाल चरित्र का पता चलता है। यदि वे होली को अपने ढंग से मनाएं तो बहत श्रेष्ठ कार्य है और यदि हम दीपदानोत्सव को बौद्ध परंपरानुसार मनाएं तो हम ब्राह्मणों के पिछ कैसे हो गए? इस प्रवृत्ति से मिशन का कोई भला होने वाला नहीं है, बल्कि नुकसान ही होगा हमें अपने समाज को केवल भाषणों के सहारे नहीं रखना है। समाज को जीवंत बनाने के लिए हमें सांस्कृतिक विरासत को खोजना भी है और उसका नवनिमाण भी करना है। यह काम डॉ. साहब अडंगा लगाने से नहीं हागा। कहीं ऐसा न हो, अभी तक बौद्ध धर्म में हीनयान, महायान, तंत्रयान, वजवान, सौतांत्रिक, लामावाद आदी ही प्रचलित पंथ है, हमें अपनी ऊटप टांग पोस्ट के माध्यम से अडंगा यान खड़ा करने से बचना चाहिए। नाव बिंदु पर कुछ लिखने का मतलब अपने समय का दुरुपयोग करना है। आश्विन कार्तिक और शक संवत आर विक्रम संवत के विषय में डॉ. साहब भयंकर भ्रम के शिकार हैं। जब कि इस संबंध में उनके साथ गत वर्ष विस्तृत चर्चा भी हो चुकी है। हम जब कोई उत्सव मनाएंगे तो पंचशील के ध्वज का भी प्रयोग करेंगे और बुद्ध, अशोक, आंबेडकर के चित्र प्रतिमा का भी प्रयोग करेंगे।

वे हमारे धर्म ध्वज लेकर चलने पर अगर हंसते हैं तो यह उनकी समस्या है, हमारे संस्कारों की कमी नहीं। आप कहते - "खैर का हमें विरोध तो करना है" मगर हमारा कहना है कि हमें ब्राह्मणों को आश्विन - कार्तिक महीने में दशहरा - दीवाली मनाने से न केवल रोकना है, बल्कि उन्हें ये पर्व चैत क के महान में मनाने क लिए विवश करना हे। २५ दिसम्बर १९५४ को देहु रोड, पूना में बुद्ध प्रतिमा की स्थापना करते हुए एक संकल्प लिया था कि, "सिद्ध करके दिखा ढूंगा कि पंढरपुर का मंदिर कभी बुद्ध विहार था। बाबासाहेब अनेक जायज कारणों की वजह से यह कार्य अपने जीवन काल में पूरा नहीं कर पाए। तो क्या इस विषय पर कभी आपने कोई फेसबुक पर पोस्ट डाली है। लगता है नहीं डॉ. साहब कभी कभी तिरुपति बालाजी मंदिर को बुद्ध विहार सिद्ध करने की पोस्ट भी डाला करो। कभी कभी बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथ को बुद्ध विहार सिद्ध करने के लिए भी फेसबुक पर आ जाया करो ।

स्वामी विवेकानंद कह गए हैं कि उड़िसा का जगन्नाथ मंदिर तो बौद्धों का है, कभी कभी उस पर भी अपनी कलम घिस लिया करो। दलितों, आदिवासियों एवं पिछड़ों की विभिन्न जातियों को एक बाप की औलाद सिद्ध करने के लिए भी कभी कभी अपनी लेखनी का सदुपयोग कर लिया करो। यदि आप इस दिशा में कुछ करने का संकल्प लेते हैं, तो आपके इस काम में हम सबसे पहले सहयोग देने वाले होंगे। आईए! अगले वर्ष हम एक साथ मिलकर दीपदानोत्सव का पर्व मनाएं और ब्राह्मणवाद की कमर
तोड़ने का काम करें।

भवतु सब्ब मंगल ।

◆◆◆

लेख -
शांती स्वरूप बौद्ध
(प्रसिद्ध लेखक, साहित्यिक एवं विचारवंत)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकबार अवश्य भेट दे.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953, 8767048591
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group पर (ADD) सामील होना होतो, मेसेज द्वारा संपर्क करे ।

धन्यवाद ।